कारखानदारीत ‘एआय’ व ‘हार्वेस्टर’चा वापर काळाची गरज

इंदापूर : साखर कारखानदारीसमोरील ऊसतोडणी मजूर टंचाईवर मात करण्यासाठी येणाऱ्या काळात यांत्रिक पद्धतीचा आणि हार्वेस्टरचा प्रभावी वापर करणे अनिवार्य आहे, असे प्रतिपादन साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी केले. भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान ते…












