राज्यातील गाळप हंगाम अपडेट्स!

पुणे : चालू गाळप हंगाम २०२५-२६ मधील महाराष्ट्रातील नोंदणीकृत साखर कारखान्यांचा २६ डिसेंबर २०२५ अखेरचा विभागनिहाय प्राप्त गाळप अहवाल खालीलप्रमाणे…..

पुणे : चालू गाळप हंगाम २०२५-२६ मधील महाराष्ट्रातील नोंदणीकृत साखर कारखान्यांचा २६ डिसेंबर २०२५ अखेरचा विभागनिहाय प्राप्त गाळप अहवाल खालीलप्रमाणे…..

लखनऊ : उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक थांबवण्यासाठी आणि वाहतुकीदरम्यान होणारे अपघात टाळण्यासाठी राज्य सरकारने नुकतीच कडक पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस खरेदी आणि वाहतुकीबाबत नियमावली अधिक कडक करण्यात आली आहेत. काय आहेत नवे कडक नियम?…

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास ऊस शेती फायदेशीर ः माजी आमदार धोंडे बीड : आष्टी तालुक्यातील कडा येथील महेश सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आयोजित केलेल्या ‘योग्य ऊस व्यवस्थापन’ या विषयावरील भव्य मेळाव्यास शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. या मेळाव्याला माजी आमदार…

पुणे : ऊस गाळप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटून गेला असून, पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक उतारा कोल्हापूर विभागाचा आहे. निव्वळ साखर उतारा ही ९.६५ इतके असून, तुलनेने सर्वाधिक साखर कारखाना असलेल्या सोलापूर जिल्ह्यात मात्र सरासरी उताराही ९ टक्क्याच्या खाली आहे.…

कुडची (बेळगाव) : आधुनिक तंत्रज्ञान आणि चिकाटीच्या जोरावर कुडची येथील प्रगतशील शेतकरी नईमुद्दिन पिंतोड यांनी एका एकरात १८० टन उसाचे विक्रमी उत्पादन घेण्याची किमया साधली आहे. त्यांचा हा २६ फूट लांब आणि ५५ कांड्यांचा ऊस पाहण्यासाठी सध्या परिसरातून शेतकऱ्यांची मोठी गर्दी…

बीड ः लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील सुशिक्षीत तरुणांना कळविण्यात येते की, कारखान्याचा सन २०२५-२६ चा गाळप हंगाम सुरू असून या हंगामात १०.०० लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्याचे नियोजित आहे. सुशिक्षीत बेरोजगार तरुणांना कामकाजाचा अनुभव…

पुणे: आरोग्यपूर्ण जीवनशैलीसाठी साखर न खाणारा मोठा वर्ग देशात निर्माण झाला आहे. साखरेचा घरगुती वापर कमी झाला आहे; तसेच साखरमुक्त पदार्थांच्या मागणीमुळे शीतपेयांमधील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने साखर उद्योगाची काळजी करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, असे वक्तव्य राष्ट्रीय सहकारी साखर…

कराड : येथील जवळपास चार ते पाच ऊसतोडणी मजुरांच्या खोपीतून सोन्याच्या दागिन्यांसह रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची घटना नुकतीच नांदगाव येथील मुक्तेश्वर माळ परिसरात उघडकीस आली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शरद…

पाटण : तालुक्यातील खिलारवाडी येथील तब्बल ७० एकरातील ऊस भीषण आग लागल्याने खाक झाल्याची घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. या आगीत १९ शेतकऱ्यांचे सात ते आठ लाखांचे नुकसान अतोनात नुकसान झाले आहे. किशोर पवार, तुकाराम पवार, रमेश पवार, सचिन नलावडे,…

सातारा : पाटण तालुक्यातील खिलारवाडी परिसरात शुक्रवारी दुपारी आगीची एक भीषण घटना घडली. खिलारवाडी नजीकच्या तामचीवाडा शिवारात लागलेल्या या आगीत तब्बल ७० एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला असून, यामुळे शेतकऱ्यांचे ८ ते १० लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले…