Tag sugar news

थंडीच्या कडाक्याने गुळाचा गोडवा वाढला!

jaggery Market

सोलापूर: संपूर्ण राज्यासह सोलापूर जिल्ह्यात थंडीचा जोर वाढताच तीळवड्या, लाडू आणि चिक्की यांसारख्या पारंपरिक पदार्थांना ग्राहकांची पसंती मिळत आहे. या वाढत्या मागणीमुळे बाजारात गुळाचे दर वधारले असून, आरोग्याबाबत जागरूक असलेले ग्राहक साखरेऐवजी गुळाला पसंती देत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.काय…

साखर उत्पादनात आतापर्यंत १७ लाख २० हजार टनांची वाढ

sugar production increase

पुणे : राज्यात १९० साखर कारखान्यांनी आतापर्यंत ३७९ लाख टन उसाचे गाळप करून सरासरी ८. २५ टक्के उताऱ्यासह ३१ लाख ३० हजार टन साखरेचे उत्पादन केले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या साखर उत्पादनाच्या तुलनेत यंदा उत्पादनात १६ लाख ८०…

राज्यात आतापर्यंत ३३६ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण

पुणे : १ नोव्हेंबर २०२५ पासून राज्यात ऊस गाळप हंगामाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत राज्यात सद्यस्थितीत ३३६ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झालेले आहे. तर ८.२७ टक्के निव्वळ साखर उताऱ्यानुसार २७ लाख ८३ हजार मेट्रिक टन नवे साखर उत्पादन…

ऊसतोड कामगार महिलेची रस्त्यातच प्रसूती; अहिल्यानगरमधील घटना

अहिल्यानगर : सध्या राज्यात सुरू असलेल्या गाळप हंगामाला वेग आला असून, त्यासाठी ऊसतोड कामगारही आपल्या ऊसतोडीच्या कामात व्यस्त होताना दिसत आहेत. मात्र, अशा वेळेत कळत-नकळत कामगारांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळही मिळत नसतो. या मजुरांकडून कधी स्वतःच्या दुर्लक्षामुळे किंवा स्थानिक…

कर्जबुडव्या कारखान्यांची नावे द्या; कारवाई करण्याचा इशारा

Babasaheb Patil, Cooperation Minister

कराड ः राज्यातील काही सहकारी साखर कारखाने कर्जे घेतात. त्या कर्जाची रक्कमही मोठी असते. मात्र, त्यांच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे कारखाने डबघाईला येऊन कर्ज बुडवतात, यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. अशा कारखान्यांवर आम्ही कारवाई करतच आहोत. आणखी काही कर्जबुडव्या कारखान्यांची नावे असतील…

शॉर्टसर्किटमुळे तब्बल २० एकरातील ऊस खाक

burned Sugarcane field

सोलापूर : माढा तालुक्यातील टेंभुर्णी हद्दीतील दोन शेतकऱ्यांचे शॉर्टसर्किटमुळे तब्बल २० एकर उसासह ठिबकसंच जळाल्याची घटना गुरुवारी (दि.४) दुपारच्या सुमारास घडली. या घटनेत शेतकऱ्याचे एकूण ५० ते ५५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. हा ऊस कारखान्याला पाठविण्याच्या अवस्थेत होता. सरासरी…

एमएसपी वाढवण्यावर विचार करणार : केंद्रीय मंत्री जोशी

नवी दिल्ली : साखरेच्या किमान विक्री दरात (एमएसपी) वाढ करण्याची मागणी सातत्याने साखर उद्योगाकडून केली जात आहे; आम्ही त्यावर विचार करत आहोत. असे केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले.इस्माने उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे साखरेचा विक्री दर…

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदयात्रेची सांगता

कोल्हापूर : कारखान्याकडून पहिली उचल ३६०० रुपये आणि ३१ कोटी रुपयांच्या थकित एफआरपी मिळावी यासाठी शुक्रवारपासून (ता. १४) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पदयात्रा सुरू होती. त्याची सांगता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली नेसरी (ता. गडहिंग्लज)…

पेणगंगा साखर कारखान्यामध्ये विविध पदांसाठी थेट भरती

vsi jobs sugartoday

बुलढाणा : 2500 मे.टन प्रति दिन गाळप क्षमता असलेल्या अत्याधुनिक पेनगंगा साखर कारखान्यामध्ये खालील पदे त्वरीत भरावयाची आहेत. त्यासाठी अनुभवी व पात्र उमेदवरांनी त्यांचे अर्ज, शैक्षणिक पात्रता, अनुभव व पगार दाखल्यासह कारखाना कार्यस्थळावर मंगळवारी १४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी 11.00…

अज्ञाताने लावलेल्या आगीत पाच एकर ऊस खाक

गुन्हा दाखल; सुरक्षा उपाययोजनांची मागणी नंदुरबार : तब्बल पाच एकर ऊसपिकाला अज्ञाताने आग लावल्याने ऊस जळून खाक झाला आहे. याप्रकरणी संबंधितांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  ही घटना तळोदा तालुक्यातील उमरी शिवारात सोमवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. या आगीत शेतकऱ्याचे…

Select Language »