Author 1

Author 1

मांजरा शुगर इंडस्ट्रीजमध्ये हरित ऊर्जेचा नवा अध्याय

manjara sugar group

धाराशिव : हरित ऊर्जा धोरणानुसार पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीस चालना देण्यासाठी मांजरा शुगर इंडस्ट्रीज (कंचेश्वर) येथे १० टीपीडी क्षमतेच्या सीबीजी प्रकल्पाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात माजी मंत्री दिलीपराव देशमुख, लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष धीरज देशमुख, तसेच जॅक्सन ग्रीन…

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : शेतकऱ्यांना ऊस पेमेंट तत्काळ द्या

Sugarcane FRP

बीड : उसगाळप हंगाम २०२५-२६ चा आढावा घेताना जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींना शेतकऱ्यांना ऊसाचे बिल तात्काळ अदा करण्याचे निर्देश दिले. एफ.आर.पी. ऊस नियंत्रण कायदा १९६६ नुसार गाळपानंतर १४ दिवसांच्या आत शेतकऱ्यांना पेमेंट देणे बंधनकारक आहे.…

राज्यातील उत्पादन १०० लाख टनांच्या जवळ

Sugar Market

हंगामाचा शेवट पुढील आठवड्यात अपेक्षित पुणे : राज्यातील ऊसगाळप हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला असून, आतापर्यंत १० कोटी ४३ लाख मेट्रिक टन ऊस गाळप पूर्ण झाले आहे. यामधून ९८.८४ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले आहे. हंगामाच्या सुरुवातीला अपेक्षित असलेला १०५…

साखर उद्योगाला केंद्र व राज्य सरकारकडून मदतीची गरज

Harshwardhan Patil

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांची मागणी पुणे : साखर उद्योग हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. सध्या उद्योग अडचणीत असल्याने केंद्र व राज्य सरकारकडून तातडीच्या मदतीची गरज असल्याचे मत व्यक्त राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष…

उसाच्या फडात गांजाची शेती उघडकीस

sugarcane growth

लातूर : जिल्ह्यातील अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठे यश मिळाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोंदेगाव (ता. लातूर) शिवारात छापा टाकून उसाच्या फडात लपवून ठेवलेली गांजाची लागवड शोधून काढली. या कारवाईत तब्बल १०८ गांजाची झाडे जप्त करण्यात आली असून, एका आरोपीस…

ऊसतोडीच्या पैशातून शेतकऱ्याचे अपहरण; रात्रभर डांबले

छत्रपती संभाजीनगर : वळदगाव परिसरात शेतकरी विलास गोविंद चव्हाण (३५, रा. गिरनेरा तांडा) यांचे अपहरण करून जबरदस्तीने पैसे उकळल्याची गंभीर घटना रात्री ९.३० ते १० वाजेच्या सुमारास घडली. सविस्तर वृत्त असे की , विलास चव्हाण मिरची विक्री करून दुचाकीने घरी…

कोल्हे कारखान्याचा ‘बायो-सीएनजी’ प्रकल्प; इंधन टंचाईवर ‘आत्मनिर्भर’ पर्याय

BIOGAS - CBG

कोपरगाव : जागतिक स्तरावर इराण-इस्रायल संघर्षामुळे ओढवलेल्या कच्च्या तेलाच्या आणि नैसर्गिक वायूच्या तुटवड्यावर कोपरगावच्या सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने प्रभावी उपाय शोधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेतून प्रेरणा घेत, या कारखान्याने देशातील पहिला बायो-सीएनजी (Bio-CNG) उत्पादन…

ऊसतोड मजूर दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला; चौघांवर गुन्हा

उमरखेड: बिटरगाव (खु.) शिवारात थकीत कर्जाच्या वादातून एका मुकादमासह त्याच्या साथीदारांनी ऊसतोड मजूर आणि त्याच्या पत्नीला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी उमरखेड पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .चिल्ली (ता. उमरखेड) येथील रहिवासी शेख…

ऊसतोड मजूर पुरवण्याच्या नावाखाली शेतकऱ्याची फसवणूक

सांगली: ऊसतोडणीसाठी मजूर पुरवण्याचे आमिष दाखवून एका शेतकऱ्याची १० लाख ५० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिरज तालुक्यातील मानमोडी येथील रहिवासी आणि मोहनराव शिंदे साखर…

शेतकरी प्रगतीचा ‘साखर’ मार्ग

Babasaheb Patil, Cooperation Minister

सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते हंगामाची सांगता अहमदपूर: साखर कारखाने हे केवळ उद्योग नसून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीचे मुख्य केंद्र आहेत,असे प्रतिपादन राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले.उजना (ता. अहमदपूर) येथील सिद्धी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीजच्या १४ व्या ऊस…

Select Language »