इथेनॉल उत्पादनावरील निर्बंध मागे, पण मेख मारलीच

नवी दिल्ली : मागच्या डिसेंबर महिन्यात इथेनॉल उत्पादनाबाबत लादलेले निर्बंध केंद्र सरकारने २९ ऑगस्ट रोजी मागे घेतले. त्याचे साखर उद्योगाने जोरदार स्वागत केले. मात्र हे निर्बंध हटवताना, हा निर्णय कायमस्वरूपी नसून, केवळ २४-२५ या हंगामासाठी (इथेनॉल पुरवठा वर्ष) असल्याचे आदेशात…










