SugarToday

SugarToday

ऊस उत्पादक, शेतकऱ्यांचा कौल कुणाला?

Loksabha 2024

–भागा वरखडे ………. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि त्याच्या मित्रपक्षांना दक्षिणेत चांगले यश मिळाले असले, तरी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला फटका बसला. या दोन राज्यांत ५५ हून अधिक जागांचा फटका…

9822446655 : शेतकऱ्यांनो हा ‘व्हॉट्‌सअप नंबर सेव’ करा…

FARMER IN FIELD

कृषिमंत्र्यांकडून शेतकऱ्यांसाठी कृषी तक्रार व्हाट्सअप क्रमांक जारी बी-बियाण्यांची चढ्या भावाने विक्री, बोगस वाण विक्री, अनावश्यक खरेदीची सक्ती आदी बाबींची थेट तक्रार करता येणार; तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवणार मुंबई – कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्याच्या खरीप हंगामाच्या नियोजनाचा आढावा घेतला. त्यावेळी…

असला दादला नको ग बाई…

Aher Poem

आईबापाचा भावाबहिणीचावडील धा-यांचा लहान मोठ्यांचामानसन्मान ठेवत नाही त्यांचाअसला दादला नको ग बाई ॥१॥ गरीब श्रीमंतीचा भेद पाळणारामानापमान नाटय करणाराख-या खोट्याची चाड नसणाराअसला दादला नको ग बाई ॥२॥ नोकरी धंद्यात रस नसणारापारावर गप्पा मारणाराफुकटात पंढरपूर करणाराअसलादादला नको ग बाई ॥३॥ तुझे…

कार्बन उर्त्सजनाबाबत साखर कारखान्यांकडून मागवली माहिती

MPCB Notices to sugar Industry

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पत्रपुणे : महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यातील सर्व साखर कारखान्यांना पत्रे पाठवून कार्बन उर्त्सनाबाबत माहिती मागवली आहे. मात्र त्यासाठी खूपच कमी कालावधी दिल्याने कारखान्यांसमोर अडचण निर्माण झाली आहे. सूत्रांनी सांगितले की, प्रदूषण नियंत्रण मंडळाने ८ जून…

ट्रॅक्टर/अंगद गाडीचे दर निश्चित करण्याची गरज का आहे?

Sugarcane bullock cart

ट्रॅक्टर गाडी किंवा अंगद गाडी किंवा जुगाड या नावाने अलीकडच्या काळात बहुतेक सर्व साखर कारखान्यांना तोडणी यंत्रणा वापरली जाते. पूर्वी बैलगाडीने तोडणी वाहतूक केली जात होती. या बैलगाडीसाठी दोन बैल व दोन मजूर असा एकत्रित लोकांसाठी पुरेसी मजुरी मिळावी या…

छत्रपती कारखान्यात होणार ‘काका-पुतण्या’ सामना

Ajitdada-Sharad Pawar

पुणे : साखर कारखानदारीत आदर्श निर्माण करणाऱ्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची आगामी निवडणूक रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत. नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांचा तिसऱ्यांदा विजय झाला आणि इंदापुरातील…

पगार कितीही असो, काम मात्र झोकून!

Bhaskar Ghule Column

या सदरात साखर उद्योगातील कामगारांविषयी… साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावले या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही क्षण आले. कारखाना बोलू लागला,…

शंभरी टनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ‘श्रीनाथ’तर्फे सत्कार

SHRINATH SUGAR ANNIVERSARY

पुणे : एकरी १०० टनांहून अधिक ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या वतीने सन्मान करण्यात आला. नाना केरू वडघुले “ऊस श्री” पुरस्कार देऊन गौरवण्यात आले कारखान्याने २०२३-२४ मध्ये ‘थोडेसे बदला, एकरी १०० मे. टन ऊस उत्पादन मिळवा’ या…

घनकचऱ्यापासून ऊर्जानिमित्ती आणि साखर उद्योग

Mangesh Titkare Article

ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगासमोर नेमक्या काय अडचणी आहेत, त्यावर कोणते दीर्घकालीन आणि लघुकालीन इलाज लागू होतात, धोरण दिशेबाबत उद्योगाची अपेक्षा काय आहे…. इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी साखर…

साखर उद्योगाची दशा आणि दिशा बदलण्याची गरज : नरेंद्र मोहन

DSTA Seminar Pune

पुणे : साखर या खाद्य वस्तूबद्दल लोकांचे मत बदलले आहे, त्यामुळे साखर उद्योगाला वेगळ्या पद्धतीने काम करावे लागेल. त्यासाठी या उद्योगाची दशा आणि दिशा दोन्ही बदलावी लागणार आहे, असे आग्रही प्रतिपादन नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटचे माजी संचालक प्रो. नरेंद्र मोहन अग्रवाल…

Select Language »