ब्लॉग

ऊस तोडणी महिला कामगारांचे आरोग्यविषयक सर्वेक्षण करा

Sugarcane Cutting Labour

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सूचना जालना  : विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जालना जिल्ह्यातील प्रशासनातील संबंधित विभाग प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या आढावा बैठकीदरम्यान उपसभापती डॉ. गोऱ्हे  यांनी अवकाळी पाऊस, महिला अत्याचार, पाणीटंचाई…

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऊस बिलाची प्रतीक्षाच

Sugarcane Crushing

सोलापूर : हंगामाच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील कारखान्यांनी जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना ऊसबिले दिली; परंतु, हंगामाच्या शेवटी गाळप झालेल्या उसाची बिले संपूर्ण न देता कमी अधिक करून दिली आहेत. त्यामुळे आता उर्वरित ऊसबिलासाठी कारखान्यांचे उंबरठे झिजविण्याची वेळ ऊस उत्पादित शेतकऱ्यांवर आली आहे.  ऊसदर…

NFCSF Urges Timely Policy Support Amid 18% Production Decline

NFCSF Press Release

Welcomes Sugar (Control) Order, 2025 New Delhi, May 15, 2025:The National Federation of Cooperative Sugar Factories Ltd. (NFCSF) has extended its strong support to the Government of India’s recently notified Sugar (Control) Order, 2025, describing it as a historic move…

आता ऊस (नियंत्रण) आदेशाचाही आढावा घ्या : राष्ट्रीय साखर महासंघ

NFCSF Press Release

साखर (नियंत्रण) आदेश, २०२५ चे NFCSF कडून स्वागत, साखरेची एमएसपी ४० रू. करण्याची मागणी देशात ९१ हजार कोटींची ऊस देयके अदा नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाने (NFCSF) भारत सरकारच्या साखर (नियंत्रण) आदेश, २०२५ च्या अधिसूचनेचे स्वागत करताना,…

राज्यात ८१ लाख टन साखर उत्पादन, गाळप हंगाम अखेर संपला

Shrinath Mhaskoba sugar Crushing

पुणे : श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या परवाच्या घोषणेबरोबरच राज्यातील साखर हंगाम अखेर आटोपला असून, सुमारे ८१ लाख टन (८०.९४८) साखर उत्पादन झाले आहे. अनेक अडचणींना तोंड देत सर्वाधिक काळ चालणारा आणि विक्रमी गाळप करणारा श्री विघ्नहर कारखाना एकमेव ठरला…

कुटुंब (परिवार) दिवस

Family Day 2025

आज गुरुवार, मे १५, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर वैशाख दिनांक २५, शके १९४७सूर्योदय : ०६:०४ सूर्यास्त : १९:०६चंद्रोदय : २१:३८ चंद्रास्त : ०७:४३शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूउत्तरायणऋतु : वसंतचंद्र माह : वैशाखपक्ष : कृष्ण पक्षतिथि :…

संरचनात्मक सुधारणा आणि धोरणात्मक हस्तक्षेप करण्याची वेळ

P G Medhe Article on Sugar industry revitalization

महाराष्ट्रातील ग्रामीण आर्थिक परिवर्तनाचे एकेकाळी एक शक्तिशाली इंजिन असलेला सहकारी साखर उद्योग सध्या अभूतपूर्व आव्हानांना तोंड देत आहे. ऐतिहासिकदृष्ट्या सामुदायिक मालकी आणि लोकशाही शासन व्यवस्थेत रुजलेले, अनेक सहकारी साखर कारखाने आता हळूहळू खाजगी मालकीकडे वळत आहेत. काही प्रकरणांमध्ये बाजार शक्तींमुळे…

A Call for Structural Reforms and Policy Intervention

P G Medhe's Article

            The cooperative sugar industry, once a powerful engine of rural economic transformation in Maharashtra, is currently facing unprecedented challenges. Rooted historically in community ownership and democratic governance, many cooperative sugar factories are now witnessing…

छत्रपती संभाजी महाराज

Chhatrapati Sambhaji Maharaj

आज बुधवार, मे १४, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर वैशाख दिनांक २४, शके १९४७सूर्योदय : ०६:०४ सूर्यास्त : १९:०६चंद्रोदय : २०:४४ चंद्रास्त : ०६:५४शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूउत्तरायणऋतु : वसंतचंद्र माह : वैशाखपक्ष : कृष्ण पक्षतिथि :…

खांडसरी कारखानदारांना आता १४ दिवसांत ऊस बिल देणे बंधनकारक

Khandsari Sugar industry

गूळ, साखरेच्या खांडसरीला एफआरपी कायदा लागू पुणे : देशात गूळ व साखर तयार करणाऱ्या ३८३ खांडसरी कारखान्यातून शेतकऱ्यांना दिला जाणारा ऊस दर आणि साखर उत्पादनाचा अंदाज लागण्याकरिता यापुढे त्यांना एफआरपी लागू करण्यात आला आहे. त्यामुळे आता खांडसरी कारखानदारांना १४ दिवसांत…

बाळासाहेब थोरात यांच्यावर अध्यक्ष पदाची धुरा

उपाध्यक्षपदी पांडुरंग घुले; एकमताने पदाधिकाऱ्यांची निवड अहिल्यानगर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची, तर उपाध्यक्षपदी ज्येष्ठ नेते पांडुरंग घुले यांची एकमताने निवड करण्यात आली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली देशातील सहकारासाठी मार्गदर्शक ठरलेल्या कारखान्याची…

कोल्हापुरी गुळ बंद होण्याच्या मार्गावर

गुऱ्हाळघरांना घरघर; जिल्ह्यात केवळ ९० गुऱ्हाळघरे शिल्लक आहेत कोल्हापूर  : गुन्हाळघरांचा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या कोल्हापूरच्या गुळाची जगात ख्याती आहे. मात्र, गुळाच्या दरातील चढ-उतार, मजूर टंचाई व व्यापाऱ्यांच्या मनमानीला शेतकरी कंटाळला आहे. साखर कारखाने हमी भाव देत असल्याने जिल्ह्यातील शेतकरी…

Select Language »