ब्लॉग

अतिरिक्त ऊस : दसऱ्याच्या मुहूर्तावर कारखाने सुरू करण्याचे नियोजन

sugar factory

पुणे : अतिरिक्त उसाचे गाळप वेळेत पूर्ण करण्यासाठी साखर कारखाने कामाला लागले आहेत . दसऱ्याच्या मुहूर्तावर म्हणजे पाच ऑक्टोबरला कारखाने सुरू करण्याचे नियोजन आहे. कोल्हापूर विभाग वगळता, मागील गळीत हंगामात विशेषकरून मराठवाडय़ात गळीत हंगाम १३ जूनपर्यंत सुरू होता. उन्हाळय़ाच्या दिवसांत…

उसाच्या शेतात बिबट्याची पिल्ले

मंड्या- मध्यप्रदेश : तालुक्यातील मोडचकनहळ्ळी गावात उसाच्या शेतात बिबट्याची तीन पिल्ले आढळून आली आहेत. ऊसाचे शेत गावातील चेतन यांचे असून मजूर ऊस तोडणी करत असताना तीन पिल्ले आढळून आल्याने त्यांनी तत्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तिन्ही…

राष्ट्रीय सहवीज निर्मिती पुरस्कार जाहीर, दूधगंगा वेदगंगा प्रथम

पुणे – को-जनरेशन ऑफ इंडिया या संस्थेने राष्ट्रीय सहवीज निर्मिती पुरस्कार जाहीर केले, असून कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा वेदगंगा साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाला राष्ट्रीय स्तरावरचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला. सांगलीच्या डॉ. पतंगराव कदम सोनहिरा साखर कारखान्याला द्वितीय आणि सोलापूर जिल्ह्यातील…

साखर कंपन्यांचे समभाग तेजीसह बंद

bajaj sugar on stock market

मुंबई : गुरुवारच्या सत्रात साखरेचे समभाग तेजीसह बंद झाले. बजाहिंद (8.94% वर), धारणी शुगर्स अँड केमिकल्स (2.69% वर), त्रिवेणी इंजिनिअरिंग NSE 2.49% आणि इंडस्ट्रीज (2.49% वर), राजश्री शुगर्स अँड केमिकल्स (2.40%), DCM श्रीराम इंडस्ट्रीज (2.23% वर), रेणुका शुगर्स (2.12% वर),…

साखरेचे शेअर उच्च पातळीवर

SUGAR stock

नवी दिल्ली : मंगळवारच्या सत्रात साखरेचे समभाग उच्च पातळीवर बंद झाले. शक्ती शुगर्स (19.81%), कोठारी शुगर्स अँड केमिकल्स (5.67% वाढ), धामपूर शुगर मिल्स (3.78%), पोन्नी शुगर्स (इरोड) (3.39%), बन्नरी अम्मान शुगर्स (2.53%), श्री रेणुका शुगर्स (2.53% वर) (१.८९% वर), मगधसुगर…

वेळेपूर्वी गाठले १०% इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य : पंतप्रधान

sugarcane farm

भारताने निर्धारित वेळेपूर्वी १०% इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य गाठले, असे पंतप्रधान मोदी म्हणालेअमेरिका, ब्राझील, ईयू आणि चीननंतर भारत इथेनॉलचा पाचवा सर्वात मोठा उत्पादक आहे. भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या समारंभाच्या निमित्ताने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केले की, भारत, जगातील तिसरे सर्वात मोठे…

इथेनॉलच्या जोरावर साखर उद्योग क्रांती करणार

ethanol pump

जैवइंधनाचा वापर वाढवण्याच्या भारताच्या निर्धारामुळे गेल्या ५ वर्षांत इथेनॉल उत्पादनात मोठी वाढ झाली आहे आणि ती सुरूच आहे. इथेनॉलची मागणी वेगवान आहे आणि ‘ऊर्जा स्वावलंबित्व ’ प्राप्त करण्याच्या आपल्या उद्दिष्टाकडे देश पुढे ढकलत असतानाच ती वाढणार आहे. भारताने स्वातंत्र्याची 100…

पणन अधिनियमात सुधारणा करा – भारतीय किसान संघ

अहमदनगर – शेतमाल खरेदीदारांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी पणन अधिनियमात सुधारणा करावी, दुर्मिळ होत चाललेल्या जाती व संपुष्टात येत चाललेले मौलिक वाणांचे संवर्धन करावे, बियाण्यांबाबत शेतकऱ्याला स्वावलंबी करून संवर्धनाचा कृती आराखडा तयार करावा, शेतीला किमान १२ तास पूर्ण दाबाने वीजपुरवठा करावा…

पंजाबमधील शेतकऱ्यांचा पुन्हा देशव्यापी आंदोलनाचा इशारा

उसाची देणी न दिल्यामुळं शेतकरी संघटनेच्या वतीनं आंदोलन सुरु आहे. गोल्डन संधार शुगर मिल्स लिमिटेडकडून शेतकऱ्यांना सुमारे 72 कोटी रुपये येणं बाकी आहे. या पैशांच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी दिल्ली-अमृतसर महामार्गाच्या एका लेनवर आंदोलन सुरु केलं आहे. 2019-20…

किल्लारी कारखाना : व्यवस्थापन समितीच्या कामाची चौकशी

औसा : तालुक्यातील किल्लारी येथील शेतकरी सहकारी साखर कारखान्यावर असलेल्या व्यवस्थापन समितीच्या कार्यकाळातील कामाची चौकशी होणार असून सन २०२० – २१ या काळातील लेखापरीक्षण अहवालात अनेक गंभीर दोष असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या सर्व कारभाराच्या चौकशीचे आदेश नांदेडच्या प्रादेशिक…

२५ किमी अंतराची अट रद्द करा : सर्वोच्च न्यायालयात याचिका

sugar factory

मुंबई _ दोन साखर कारखान्यांतील २५ किलोमीटर अंतराची अट रद्द व्हावी, यासाठी अॅड. अजित काळे, अॅड. साक्षी काळे आणि अॅड. प्रतीक तलवार यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायालयाने केंद्र सरकार व राज्य सरकार यांना पंधरा दिवसांत…

राजू शेट्टींना ‘काटामारी’चा संशय

raju shetti

कोल्हापूर : राज्यातील अनेक साखर कारखाने काटामारी करून शेतकर्‍यांची फसवणूक करत आहेत. काटामारी करून साखरेची चोरी केली जात आहे. जीएसटी न भरता साखरेची परस्परक विक्री होत आहे, त्यामुळे तातडीने साखर कारखान्यांच्या गोडाऊनवर छापे टाकून तपासणी करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी…

Select Language »