मिरची तोडल्याच्या कारणावरून ऊसतोड कामगारांना बेदम मारहाण

श्रीगोंदा : तालुक्यातील काष्टी येथे ऊसतोडीसाठी गेलेल्या नांदगावच्या कुटुंबाला किरकोळ कारणावरून अमानुष मारहाण करण्यात आली. मिरची तोडल्याचा ठपका ठेवत महिला आणि बालकांसह १८ जणांना जखमी करण्यात आले असून, यात अतिप्रसंगाचा प्रयत्न झाल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ…














