ब्लॉग

दुष्काळमुक्त कारभारवाडीकडून साखर उद्येाग काय शिकू शकतो?

P G Medhe writes on Karbharwadi Model of Farming

भारताला साखर खूप आवडते. आपण ती खातो, पितो, इथेनॉल म्हणून जाळतो आणि तिच्याभोवती उपजीविका निर्माण करतो. ५ कोटी शेतकरी आणि १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा उद्योग असलेला ऊस हा केवळ एक पीक नाही – तो एक संस्कृती आहे. पण…

इथेनॉल उत्पादनाबाबत यंदा साखर कारखान्यांना स्वातंत्र्य

Ethanol Blending in Petrol

नवी दिल्ली : केंद्र सरकारने साखर कारखान्यांना इथेनॉल उत्पादन करताना वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाची (feedstock) निवड करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. या निर्णयामुळे २०२५-२६ च्या इथेनॉल पुरवठा वर्षात (नोव्हेंबर-ऑक्टोबर) अतिरिक्त साखरेचे उत्पादन कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे. साखरेचे यंदा…

Maharashtra’s Sugar Industry Ready for Transformation with a Bold New Vision

Expert Dilip Patil Writes for SugarToday Magazine

Maharashtra’s cooperative sugar industry, a cornerstone of rural prosperity and a vital component of India’s economy, is on the verge of a transformative era. As the world’s second-largest sugar producer, India faces challenges such as fluctuating prices, climate change, and…

ऊसतोड, कामगारांसाठी आरोग्यविषयक उपाययोजना करा – साखर आयुक्त

Sugarcane Workers

साखर आयुक्तांच्या संबंधितांना सूचना पुणे : आगामी ऊस गाळप हंगाम २०२५ -२६ ची तयारी आणि त्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांबाबत साखर आयुक्त सिध्दाराम सालिमठ यांनी राज्यातील सर्व साखर कारखाने व त्यांच्या संघटना, प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयांना नुकत्याच परिपत्रकीय सूचना दिलेल्या आहेत.…

…अन्यथा संबंधित कारखान्यांवर कारवाई करणार

Siddharam Salimath IAS

गाळप परवानासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे साखर आयुक्तांचे आवाहन पुणे :  आगामी गाळप हंगाम कालावधीत राज्यातील साखर कारखान्यांनी संबंधित परवाना अधिकाऱ्यांचा गाळप परवाना घेतल्याशिवाय त्यांनी ऊस गाळप करू नये. कारखान्यांनी विनापरवाना ऊस गाळप सुरू केल्यास सबंधित कारखान्यांवर कारवाई करण्यात येईल, असा…

इथेनॉल मिश्रित पेट्रोलला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

SUPREME COURT

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने २० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या (EBP-20) राष्ट्रव्यापी अंमलबजावणीला आव्हान देणारी जनहित याचिका (PIL) सोमवारी फेटाळून लावली आहे. वकील अक्षय मल्होत्रा यांनी दाखल केलेल्या याचिकेत असा आरोप करण्यात आला होता की, लाखो वाहनचालकांना त्यांच्या वाहनांसाठी डिझाइन…

दिवाळीच्या मुहूर्तावर पेटणार कारखान्यांची धुराडे!

पुणे : राज्यातील यंदाचा २०२५-२६ गळीत हंगाम हा १५ दिवस अगोदरच सुरू होणार असल्याने उस उत्पादक शेतकरी आणि राज्यातील सर्व कारखानदारांना यामुळे दिलासा मिळणार आहे. गतवर्षी गळीत हंगाम हा १५ ते २० दिवस लांबणीवर पडला होता, यामुळे शेतकरी व कारखानदारांचेही…

आज गौरी पूजन

Gauri Poojan

आज सोमवार, सप्टेंबर १, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर भद्र दिनांक १०, शके १९४७सूर्योदय: ०६:२३ सूर्यास्त : १८:५३चंद्रोदय : १३:५९ चंद्रास्त : ००:५६, सप्टेंबर ०२शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूदक्षिणायनऋतु : वर्षाचंद्र माह : भाद्रपदपक्ष : शुक्ल…

साखर कारखाने कृषी प्रक्रिया केंद्रे व्हावीत : मराठे

State level Sugar Conference by Vikhe Patil Chair in Pune University

डॉ. विखे पाटील सहकार अध्यासनातर्फे पुणे विद्यापीठात आयोजित राज्यस्तरीय परिषदेत वैचारिक मंथन पुणे : साखर कारखान्यांचे अर्थकारण मजबूत करायचे असेल, तर ते वर्षभर चालायला हवीत, त्यासाठी ते केवळ साखर किंवा उपपदार्थ उत्पादक न राहता, त्यांचे रूपांतर कृषी प्रक्रिया केंद्रांमध्ये (ॲग्रो…

|| देशभक्तीच्या झळा ||

aher poem

अरे मित्रा तू सर्वांनाच मदत करतो|तु  तसा सर्वांना सोबत घेऊन चालतो||पण अखेरच्या काळामध्ये मित्रचं काय|सावलीसुध्दा तुला सोडेल खरंकी काय ||१|| दुसऱ्याच्या आनंदात तु आनंद ‌मानला|दुसऱ्याचे अश्रू पुसले, तु अश्रूमय झाला||दुसऱ्यांचे दुःख तु आपलं दुःख मानलं|तु आपले दुःख आपल्या  मनात ठेवलं ||२|| सर्वाच्या  वाटेवर…

साखर कारखाने हे निर्विवादपणे ग्रामविकासाचे केंद्रे : अनिल कवडे

Anil Kawade IAS

पुणे : साखर कारखाने हे निर्विवादपणे ग्रामविकासाचे केंद्रे आहेत. शेतकरी व गावे समृद्ध करण्याची संधी साखर उद्योगाला मिळाली आहे. संचालकांनी या संधीचे सोने करायला पाहिजे. कारखाना किती कोटींची उलाढाल करतो, यापेक्षा आपण किती शेतकऱ्यांचे कल्याण करतो हे मोलाचे असते. त्यामुळे…

लेखिका व कवयित्री अमृता प्रीतम

Amrita Pritam

आज रविवार, ऑगस्ट ३१, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर भद्र दिनांक ९, शके १९४७सूर्योदय : ०६:२३ सूर्यास्त : १८:५४चंद्रोदय : १३:०४ चंद्रास्त : ००:०५, सप्टेंबर ०१शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूदक्षिणायनऋतु : वर्षाचंद्र माह : भाद्रपदपक्ष :…

कवी बी

Kavi B

शनिवार, ऑगस्ट ३०, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर भद्र दिनांक ८, शके १९४७सूर्योदय : ०६:२३ सूर्यास्त : १८:५५चंद्रोदय : १२:१० चंद्रास्त : २३:१८शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूदक्षिणायनऋतु : वर्षाचंद्र माह : भाद्रपदपक्ष : शुक्ल पक्षतिथि सप्तमी…

आज बलराम जयंती

आज शुक्रवार, ऑगस्ट २९, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर भद्र दिनांक ७, शके १९४७सूर्योदय : ०६:२३सूर्यास्त : १८:५६चंद्रोदय : ११:१८चंद्रास्त : २२:३७शक सम्वत : १९४७ विश्वावसुचंद्र माह : भाद्रपदपक्ष : शुक्ल पक्षतिथि : षष्ठी – २०:२१ पर्यंतनक्षत्र : स्वाती…

निफाड कारखान्याच्या विक्रीविरुद्ध महामोर्चा

Nifad Sugar Morcha

निफाड : निफाड सहकारी साखर कारखान्ऱ्याची १२७एकर जमीन व अन्य मालमत्तेची विक्री प्रक्रिया त्वरित थांबवावी, कामगारांची थकीत देणी देण्यात यावी. मशिनरी दुरुस्तीच्या नावाखाली विक्री केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या मौल्यवान सामग्री विक्रीची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, आदी मागण्यासाठी ‘निसाका‘…

श्री गजानन महाराज समाधी दिन

आज गुरुवार, ऑगस्ट २८, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर भद्र दिनांक ६, शके १९४७सूर्योदय : ०६:२३ सूर्यास्त : १८:५६चंद्रोदय : १०:२७ चंद्रास्त : २१:५९शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूदक्षिणायनऋतु : वर्षाचंद्र माह : भाद्रपदपक्ष : शुक्ल पक्षतिथि…

सहकाराच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ

Mangesh Titkare writes on MCDC's 25th Anniversary

              महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे सन २०२५  हे रौप्य महोत्सवी वर्ष. आज २८ ऑगस्ट 2025 रोजी महामंडळाची स्थापना होऊन २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या पंचवीस वर्षांच्या काळात या संस्थेमध्ये सहकार क्षेत्रातील अनेक स्थित्यंतरे पाहिली. तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासरावजी देशमुख…

राजगड कारखान्याला NCDC कडून ४६8 कोटींचे कर्ज मिळणार

Rajgad Sugar, Bhor

मुंबई : माजी आमदार संग्राम थोपटे अध्यक्ष असलेल्या अनंतनगर निगडे (ता. भोर) येथील राजगड सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय सहकार विकास निगम (एनसीडीसी) यांच्याकडून खेळत्या भांडवलासाठी घेण्यात येणाऱ्या मार्जिन मनी कर्जास राज्य शासनाने मंजुरी दिली. मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात…

कर्जाचा हप्ता थकल्यास संचालकांचीही मालमत्ता जप्त होणार

NCDC

मुंबई : राज्य सरकारने राज्यातील सहकारी साखर कारखान्यांसाठी एक महत्त्वाचे धोरण जाहीर केले आहे. आता कोणत्याही सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ फक्त एका हप्त्याची कर्जाची थकबाकी झाल्यास बरखास्त केले जाणार आहे. साखर कारखान्यांच्या वाढत्या अनुत्पादक कर्जाला (NPA) आळा घालण्यासाठी सरकारने…

पंचगंगा कारखाना : विरोधकांना मोठा धक्का

Panchaganga sugar ssk

कोल्हापूर : देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा साखर कारखान्याविरुद्ध विरोधी गटाने दाखल केलेली रिट याचिका केंद्रीय निबंधक, सहकारी संस्था, नवी दिल्ली यांनी निकालात काढली. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना दिलासा मिळाला असून, तक्रारदारांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. अशोक देवगोंडा पाटील यांच्यासह चौघांनी…

‘यशवंत’च्या जमीन विक्रीला विरोध कायम

Yashwant sugar factory

मुंबई : थेऊर(जि. पुणे) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या मालकीची ९९.२७ एकर जमीन विक्रीला अखेर राज्य मंत्रिमंडळाने परवानगी दिली. जमीन विक्री करण्यासंदर्भातील मोठा अडथळा दूर झाल्याने कारखाना सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.मात्र कारखाना बचाव समितीने या निर्णयास विरोध केला…

पुढील हंगामावर दृष्टिक्षेप : अनुकूलता आणि आव्हाने

मुद्देसूद सखोल विश्लेषण भारताच्या साखर उत्पादनात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्राने 2024-25 हंगामात तब्बल ८.५ कोटी मेट्रिक टन ऊस गाळप केला. 2025-26 मध्ये हा आकडा तब्बल ११.१ कोटी मेट्रिक टनांवर जाण्याचा अंदाज आहे. मात्र, या प्रभावी आकड्यांआड प्रदेशनिहाय तीव्र विरोधाभास दडलेला आहे. चला तर पाहू या…

Maharashtra’s Sugar Industry: A Tale of Triumph and Challenges

Dilip Patil Article/ Expert Column

As India’s sugar powerhouse, Maharashtra’s 207 factories crushed over 85 million MT of sugarcane in 2024-25, with projections soaring past 111 million MT for 2025-26. But behind these impressive numbers lies a story of stark regional contrasts. Let’s dive into…

श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना *सर्वोत्कृष्ट ऊस विकास* पुरस्काराने सन्मानित

पुणे: वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोशिएशन, पुणे (विस्मा) या संस्थेचा   “सर्वोत्कृष्ट ऊस विकास पुरस्काराने” श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना लि, श्रीनाथनगर, पाटेठाण, या साखर कारखान्यास महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री  बाबासाहेब पाटील, विस्माचे अध्यक्ष, बी. बी. ठोंबरे तसेच इतर मान्यवर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे…

Select Language »