गुऱ्हाळघरांमध्ये घातक पदार्थ जाळल्याने प्रदूषणात वाढ; ग्रामस्थांची तक्रार

कोल्हापूर : गुऱ्हाळघरांमध्ये सध्या उसाचा रस उकळण्यासाठी इंधन म्हणून प्लास्टिक, रबर, कुशन आणि तत्सम घातक पदार्थ जाळले जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत, त्यामुळे हवेत विषारी वायू प्रदूषण निर्माण होत आहे.. याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे.. यापार्श्वभूमीवर…