ब्लॉग

आज बलराम जयंती

आज शुक्रवार, ऑगस्ट २९, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर भद्र दिनांक ७, शके १९४७सूर्योदय : ०६:२३सूर्यास्त : १८:५६चंद्रोदय : ११:१८चंद्रास्त : २२:३७शक सम्वत : १९४७ विश्वावसुचंद्र माह : भाद्रपदपक्ष : शुक्ल पक्षतिथि : षष्ठी – २०:२१ पर्यंतनक्षत्र : स्वाती…

निफाड कारखान्याच्या विक्रीविरुद्ध महामोर्चा

Nifad Sugar Morcha

निफाड : निफाड सहकारी साखर कारखान्ऱ्याची १२७एकर जमीन व अन्य मालमत्तेची विक्री प्रक्रिया त्वरित थांबवावी, कामगारांची थकीत देणी देण्यात यावी. मशिनरी दुरुस्तीच्या नावाखाली विक्री केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या मौल्यवान सामग्री विक्रीची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, आदी मागण्यासाठी ‘निसाका‘…

श्री गजानन महाराज समाधी दिन

आज गुरुवार, ऑगस्ट २८, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर भद्र दिनांक ६, शके १९४७सूर्योदय : ०६:२३ सूर्यास्त : १८:५६चंद्रोदय : १०:२७ चंद्रास्त : २१:५९शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूदक्षिणायनऋतु : वर्षाचंद्र माह : भाद्रपदपक्ष : शुक्ल पक्षतिथि…

सहकाराच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ

Mangesh Titkare writes on MCDC's 25th Anniversary

              महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे सन २०२५  हे रौप्य महोत्सवी वर्ष. आज २८ ऑगस्ट 2025 रोजी महामंडळाची स्थापना होऊन २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या पंचवीस वर्षांच्या काळात या संस्थेमध्ये सहकार क्षेत्रातील अनेक स्थित्यंतरे पाहिली. तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासरावजी देशमुख…

राजगड कारखान्याला NCDC कडून ४६8 कोटींचे कर्ज मिळणार

Rajgad Sugar, Bhor

मुंबई : माजी आमदार संग्राम थोपटे अध्यक्ष असलेल्या अनंतनगर निगडे (ता. भोर) येथील राजगड सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय सहकार विकास निगम (एनसीडीसी) यांच्याकडून खेळत्या भांडवलासाठी घेण्यात येणाऱ्या मार्जिन मनी कर्जास राज्य शासनाने मंजुरी दिली. मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात…

कर्जाचा हप्ता थकल्यास संचालकांचीही मालमत्ता जप्त होणार

NCDC

मुंबई : राज्य सरकारने राज्यातील सहकारी साखर कारखान्यांसाठी एक महत्त्वाचे धोरण जाहीर केले आहे. आता कोणत्याही सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ फक्त एका हप्त्याची कर्जाची थकबाकी झाल्यास बरखास्त केले जाणार आहे. साखर कारखान्यांच्या वाढत्या अनुत्पादक कर्जाला (NPA) आळा घालण्यासाठी सरकारने…

पंचगंगा कारखाना : विरोधकांना मोठा धक्का

Panchaganga sugar ssk

कोल्हापूर : देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा साखर कारखान्याविरुद्ध विरोधी गटाने दाखल केलेली रिट याचिका केंद्रीय निबंधक, सहकारी संस्था, नवी दिल्ली यांनी निकालात काढली. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना दिलासा मिळाला असून, तक्रारदारांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. अशोक देवगोंडा पाटील यांच्यासह चौघांनी…

‘यशवंत’च्या जमीन विक्रीला विरोध कायम

Yashwant sugar factory

मुंबई : थेऊर(जि. पुणे) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या मालकीची ९९.२७ एकर जमीन विक्रीला अखेर राज्य मंत्रिमंडळाने परवानगी दिली. जमीन विक्री करण्यासंदर्भातील मोठा अडथळा दूर झाल्याने कारखाना सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.मात्र कारखाना बचाव समितीने या निर्णयास विरोध केला…

पुढील हंगामावर दृष्टिक्षेप : अनुकूलता आणि आव्हाने

मुद्देसूद सखोल विश्लेषण भारताच्या साखर उत्पादनात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्राने 2024-25 हंगामात तब्बल ८.५ कोटी मेट्रिक टन ऊस गाळप केला. 2025-26 मध्ये हा आकडा तब्बल ११.१ कोटी मेट्रिक टनांवर जाण्याचा अंदाज आहे. मात्र, या प्रभावी आकड्यांआड प्रदेशनिहाय तीव्र विरोधाभास दडलेला आहे. चला तर पाहू या…

Maharashtra’s Sugar Industry: A Tale of Triumph and Challenges

Dilip Patil Article/ Expert Column

As India’s sugar powerhouse, Maharashtra’s 207 factories crushed over 85 million MT of sugarcane in 2024-25, with projections soaring past 111 million MT for 2025-26. But behind these impressive numbers lies a story of stark regional contrasts. Let’s dive into…

श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना *सर्वोत्कृष्ट ऊस विकास* पुरस्काराने सन्मानित

पुणे: वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोशिएशन, पुणे (विस्मा) या संस्थेचा   “सर्वोत्कृष्ट ऊस विकास पुरस्काराने” श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना लि, श्रीनाथनगर, पाटेठाण, या साखर कारखान्यास महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री  बाबासाहेब पाटील, विस्माचे अध्यक्ष, बी. बी. ठोंबरे तसेच इतर मान्यवर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे…

चक्रधर स्वामी जयंती

आज सोमवार, ऑगस्ट २५, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर भद्र दिनांक ३, शके १९४७सूर्योदय : ०६:२२ सूर्यास्त : १८:५९चंद्रोदय : ०७:५८ चंद्रास्त : २०:२०शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूदक्षिणायनऋतु : वर्षाचंद्र माह : भाद्रपदपक्ष : शुक्ल पक्षतिथि…

विरह भावगीत

सांगा हो सजना, काय करता?माझ्यापासून दूरच राहून ।।इथं मी एकटी कशी राहाते?तुझ्या विरहाचे अश्रू ढाळून ।।१।। काय सांगू दिलाच्या दिलवरा,तुझ्यापासून मी दूर राहून ।।तुझ्या भेटीचीच वाट पाहते,माझ्या देवाला साकडे घालून ।।२।। काय जाहले आज तुजला गं?सखी विचारी खोदून खोदून ।।काय…

|| गुरू वाणी ||

या देशात गुरूंची  परंपरा थोर|श्रीव्यास, वशिष्ठ, वाल्मिकी,पराशर||श्रीगुरूचा महिमा अनंत अपार|जपतप, कर्मकांड ,व्यर्थ व्यापार||१|| गुरूच्या साथीने संकटे जाती दूर |गुरू उपदेशे मिळे यश अपार ||अंतर्मनाच्या भावना जाणती गुरू|जणू उकळत्या पाण्याचीवाफ गुरू||२|| गुरू विनाअशक्य  होय ध्येयपूर्ती |गुरू विना अपुर्ण ही लेखनपुर्ती||प्रगती अशक्य आहे गुरूच्या विना|गुरूच सार्थकी…

उपपदार्थांबाबत नवे धोरण सरकारला सादर : साखर आयुक्त सालीमठ

Siddharam Salimath, Sugar Commissioner

पुणे : महाराष्ट्राच्या साखर उद्योगासमोरील आव्हाने आणि शाश्वत भविष्यासाठी महत्त्वाचे धोरणात्मक बदल आवश्यक असल्याचे प्रतिपादन साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ यांनी वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (WISMA) पुणे येथे आयोजित तांत्रिक चर्चासत्र व पुरस्कार सोहळ्यात केले. एक लाख कोटी रुपयांची उलाढाल…

खासगी साखर कारखान्यांची बायो एनर्जी सेंटर्सकडे वाटचाल : ठोंबरे

B B Thombare at WISMA Conference

पुणे : वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (WISMA) च्या एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमात बोलताना, संस्थेचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी महाराष्ट्रातील खासगी साखर उद्योगाच्या प्रगती, आव्हाने आणि भविष्यातील वाटचालीवर सखोल माहिती दिली. ठोंबरे यांनी खासगी साखर कारखान्यांचे केवळ साखर उत्पादक न…

एआयसाठी विश्वास कारखाना देणार ६७५० रुपयांचे अनुदान

सांगली : एआय तंत्रज्ञानासाठी शासन, जिल्हा मध्यवर्ती बँक प्रत्येकी नऊ हजार, तर कारखाना कार्यक्षेत्रात ऊस उत्पादन वाढविण्यासाठी विश्वासराव नाईक साखर कारखान्यामार्फत ६७५० रुपये अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती विश्वासराव नाईक साखर कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी दिली. चिखली (ता. शिराळा)…

एफआरपी वाद सर्वोच्च न्यायालयात

Dilip Patil Expert Column

महाराष्ट्रातील साखर उद्योगात ज्याची नेहमी चर्चा असते तो  ऊस एफआरपी देयकांचा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. राज्य सरकारने दोन हप्त्यांत एफआरपी देण्याची व्यवस्था मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर, सरकारने विशेष अनुमती याचिका (SLP) दाखल करून अंतिम निर्णय मागितला आहे. या…

FRP Dispute Escalates to Supreme Court Amid Ongoing Controversy

Dilip Patil Column

The contentious issue of Fair and Remunerative Price (FRP) payments for sugarcane in Maharashtra has reached the Supreme Court, as the state government challenges a Bombay High Court ruling that struck down its two-installment payment system. The Maharashtra government has…

एआयमुळे उसाच्या उत्पादनात ४० टक्क्यांची वाढ : ना. मकरंद पाटील

सातारा :  एआय तंत्रज्ञानामुळे ऊस पिकाला आवश्यक असणारा खताचा व पाण्याचा पुरवठा मिळतो. त्यामुळे अनावश्यक खर्चाचीही बचत होऊन उत्पादनात वाढ होते. तसेच या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनातही ४० टक्क्यांची वाढ होणार आहे. त्यामुळे ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धीमता (एआय) तंत्रज्ञानाच्या संकल्पनेला मूर्तस्वरूप…

कोल्हापुरातील राज्यव्यापी ऊस परिषद मोठ्या उत्साहात संपन्न

Sugarcane co-86032

चुकीच्या धोरणामुळे शेतकरी देशोधडीला लागल्याचा परिषदेत सूर कोल्हापूर : येथील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे गुरुवारी आयोजित केलेल्या राज्यव्यापी ऊस परिषद मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, ऊस उत्पादक…

आज बैल पोळा

आज शुक्रवार, ऑगस्ट २२, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर श्रावण दिनांक ३१, शके १९४७सूर्योदय : ०६:२१ सूर्यास्त : १९:०१चंद्रोदय : ०६:१४, ऑगस्ट २३ चंद्रास्त : १८:३५शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूदक्षिणायनऋतु : वर्षाचंद्र माह : श्रावणपक्ष : कृष्ण…

साखरेची एमएसपी वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू : सहकारमंत्री पाटील यांचे सुतोवाच

Wisma Conference Pune

बायप्रॉडक्टसाठी नवे धोरण आणणार : महाराष्ट्राच्या सहकारी क्षेत्राच्या विकासावर भर: मराठवाडा, विदर्भ, खानदेशात सहकारी चळवळ रुजविण्याचे आवाहन! पुणे – साखरेची किमान विक्री किंमत काही वर्षांपासून वाढलेली नाही, हा विषय आमच्या अख्त्यारित नसला, तरी आमची केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे. आमचे…

सहकारी संस्थेचा १८०० कोटींचा शासकीय जमीन घोटाळा उघडकीस

Corruption News

‘शुगरटुडे’ने दिले होते सर्वात आधी वृत्त पुणे: एका सहकारी संस्थेचा मांजरी बुद्रुक गावातील १८०० कोटी रुपयांच्या शासकीय जमिनीचे प्रक़रण म्हणजे मोठा घोटाळा असल्याचे आता निष्पन्न होत असून, शासनाने कार्यवाहीची पावले उचलत दोषींवर कारवाईचे निर्देश दिले आहेत. क्रांती शेतकरी संघटनेने या…

Select Language »