साखर कारखान्यातील राखेपासून मजबूत विटा

कानपूर- साखर कारखान्यांमधून बाहेर पडणारी राख वायू प्रदूषणाचे मोठे कारण आहे, परंतु आता त्यावर पर्यावरणपूरक आणि कायमस्वरूपी उपाय सापडला आहे. राष्ट्रीय शर्करा संस्थेचे माजी संचालक प्रो. नरेंद्र मोहन यांच्या नेतृत्वाखालील शोध पथकाने या राखेपासून सुंदर आणि टिकाऊ विटा तयार करण्याची…












