Category पश्चिम महाराष्ट्र

‘कर्मयोगी’च्या शेतकऱ्यांचा बिलांसाठी आत्मदहनाचा इशारा

Karmyogi SSK sugar

पुणे : राष्ट्रीय सह. साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखालील, इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याची अवस्था वाईट असून,  चालू वर्षी गाळपासाठी ऊस उत्पादकांनी दिलेल्या उसाची बिले पाच महिने उलटूनहून मिळाली नाहीत, अशी तक्रार…

ऊस तोडणी मुकादमाला तब्बल ३३ लाखांचा गंडा

अकलूज पोलिसांत १३ जणांविरोधात गुन्हा दाखल अकलूज : साखर कारखान्याल ऊस तोडणीसह वाहतूकही करून देतो असे सांगून ऊस तोडणी मुकादमाला तब्बल ३३ लाख रुपयांना फसविल्याची घटना अकलूज येथे घडली. याप्रकरणी सुनील अजिनाथ बांगर (४९) यांनी संबंधित १३ जणांविरोधात एकूण ३३ लाख…

यशवंत कारखान्या प्रकरणी हायकोर्टाच्या संचालक मंडळाला नोटिसा

Yashwant sugar factory

पुणे : यशवंत सहकारी साखर कारखान्याची शंभर एकर जमीन सुमारे ३०० कोटी रुपयांना पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला विक्री करण्याच्या निर्णयाविरोधात दाखल याचिकेवर उच्च न्यायालयाने संचालक मंडळासह सर्व संबंधितांना नोटिसा जारी केल्या  संचालक मंडळाच्या जमीन विक्रीच्या निर्णयाविरोधात शेतकरी सभासद कृती…

१३१ कोटींच्या थकीत ‘एफआरपी’चा अहवाल साखर आयुक्तांकडे

FRP of sugarcane

पुणे : कोल्हापूर विभागातील  सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील २१ कारखान्यांकडे तब्बल १३१ कोटींची एफआरपी थकीत असल्याची माहिती एका अहवालातून उघड झाली आहे. याबाबतचा सविस्तर अहवाल प्रादेशिक साखर सहसंचालकांनी साखर आयुक्तांकडे पाठवल्याचे कळते. अहवालानुसार,  गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये गाळप झालेल्या उसाचे…

‘भीमा’ मल्टीस्टेट करण्याच्या निर्णयाविरुद्ध याचिका

मोहोळ : भीमा सहकारी साखर कारखान्याने मल्टीस्टेट करताना कारखान्यावरील कर्ज निरंक न करता तसेच सभासदांचे बहुमत नसताना या शिवाय शासनाने दिलेली मार्गदर्शक तत्त्वे व शर्तीची पूर्तता केलेली आहे. हा निर्णय सभासद हिताच्या व सहकार चळवळीच्या विरोधात घेतलेले पाऊल असून हा…

‘पंचगंगा’बाबत उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Panchaganga sugar ssk

फेरनिवडणुकीला दिली स्थगिती कोल्हापूर : महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील कार्यक्षेत्र असलेल्या देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या फेरनिवडणुकीला नुकतीच उच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे, त्यामुळे पुन्हा या कारखान्याची निवडणूक होणार की, यापूर्वी बिनविरोध झालेल्या निवडीवरच शिक्कामोर्तब होणार, याकडे…

तर तरुण पिढी निश्चितपणे शेतीकडे वळेल : गायकवाड

Shekhar Gaikwad

पुणे: भविष्यामध्ये राज्यातील शेतीला सोन्याचे दिवस येतील, त्यासाठी शेतीची व्याख्या बदलणे गरजेचे आहे. शेतीला व्यावसायिक स्वरूप दिल्यास शेतीपासून दुरावत जाणारी तरुण पिढी निश्चितपणे शेतीकडे वळेल, असा विश्वास ‘यशदा’चे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांनी येथे व्यक्त केला. ‘अॅग्रोवन’च्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त…

अखेर बिबट्या उसाच्या शेतात जेरबंद

बेल्हे : जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथे उसाच्या शेताजवळ लावलेल्या एका पिंजऱ्यात अडीच ते तीन वर्षाचा मादी बिबट्याला बुधवारी पहाटेच्या सुमारास अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. सदर बिबट्याची माणिक डोह येथील बिबट निवारा केंद्रात रवानगी करण्यात आली आहे, अशी माहिती…

‘भोगावती’त क्रेनवरून पडून परप्रांतीयाचा मृत्यू

भोगावती : शाहूनगर परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याचे पत्रे बदलण्याचे काम करताना क्रेनवरून तोल जाऊन पडल्याने एका परप्रांतीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. छोटनकुमार ज्ञानदेव सहनी (वय २५) असे त्या तरुणाचे…

दौंडमधून 8 ऊसतोड मजुरांची नजरकैदेतून सुटका

जळगाव : आठ सदस्यीय मजूर कुटुंबीयांना ऊसतोडणीच्या कामासाठी नेऊन पुण्यातील दौंडमध्ये  नजरकैदेत ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यांची जनसाहस संस्थेच्या माध्यमातून पुणे आणि जळगाव प्रशासनाने सुटका करून त्यांना सुखरुप घरी पाठवले आहे. महिंदळे (ता. भडगाव) येथील रेखाबाई प्रकाश भिल…

Select Language »