Category पश्चिम महाराष्ट्र

उसासाठी AI : खालील मुद्दे गांभीर्याने विचारात घ्या…

Article by P G Medhe

कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI चा ऊस शेतीसाठी वापराबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. बारामती येथील ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टने यासाठी पुढाकार घेतला असून, बारामतीतमध्ये नव्या ऊस पद्धतीचे यशस्वी प्रयोग केले आहेत. कृषी क्षेत्रात अनेक वर्षांपासून काम करणारे सतीश देशमुख यांनी या…

गुऱ्हाळचालकाची फसवणूक ; ९ जणांवर गुन्हा

पुणे : शिरुर तालुक्यातील एका गुऱ्हाळचालकाची तब्बल सव्वा पाच लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अरणगाव तालुक्यातील नऊ जणांवर शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शरद लक्ष्मण आसवले (वय २८, रा. आलेगाव पागा, ता. शिरूर) यांनी दिली होती. …

माळेगाव साखर कारखान्यासाठी २२ जूनला मतदान

Malegaon Sugar Factory

पुणे :  सहकारातील अग्रेसर असलेल्या बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे अखेर बिगूल वाजले आहे, त्‍यामुळे आता राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.  या निवडणुकीसाठी २१ मेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे.  २२ जूनला मतदान, तर २४ जून…

छत्रपती सहकारी साखर कारखाना निवडणुकीत शांततेत मतदान

Chatrapati SSK

पुणे : इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज रविवारी (दि. १८) सकाळपासूनच उत्साहात मतदान झाले. मतदानासाठी सभासद शेतकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह असल्याचे दिसून आला . सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, साखर संघाचे माजी…

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऊस बिलाची प्रतीक्षाच

Sugarcane Crushing

सोलापूर : हंगामाच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील कारखान्यांनी जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना ऊसबिले दिली; परंतु, हंगामाच्या शेवटी गाळप झालेल्या उसाची बिले संपूर्ण न देता कमी अधिक करून दिली आहेत. त्यामुळे आता उर्वरित ऊसबिलासाठी कारखान्यांचे उंबरठे झिजविण्याची वेळ ऊस उत्पादित शेतकऱ्यांवर आली आहे.  ऊसदर…

राज्यात ८१ लाख टन साखर उत्पादन, गाळप हंगाम अखेर संपला

Shrinath Mhaskoba sugar Crushing

पुणे : श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या परवाच्या घोषणेबरोबरच राज्यातील साखर हंगाम अखेर आटोपला असून, सुमारे ८१ लाख टन (८०.९४८) साखर उत्पादन झाले आहे. अनेक अडचणींना तोंड देत सर्वाधिक काळ चालणारा आणि विक्रमी गाळप करणारा श्री विघ्नहर कारखाना एकमेव ठरला…

बाळासाहेब थोरात यांच्यावर अध्यक्ष पदाची धुरा

उपाध्यक्षपदी पांडुरंग घुले; एकमताने पदाधिकाऱ्यांची निवड अहिल्यानगर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची, तर उपाध्यक्षपदी ज्येष्ठ नेते पांडुरंग घुले यांची एकमताने निवड करण्यात आली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली देशातील सहकारासाठी मार्गदर्शक ठरलेल्या कारखान्याची…

कोल्हापुरी गुळ बंद होण्याच्या मार्गावर

गुऱ्हाळघरांना घरघर; जिल्ह्यात केवळ ९० गुऱ्हाळघरे शिल्लक आहेत कोल्हापूर  : गुन्हाळघरांचा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या कोल्हापूरच्या गुळाची जगात ख्याती आहे. मात्र, गुळाच्या दरातील चढ-उतार, मजूर टंचाई व व्यापाऱ्यांच्या मनमानीला शेतकरी कंटाळला आहे. साखर कारखाने हमी भाव देत असल्याने जिल्ह्यातील शेतकरी…

‘विघ्नहर’चा हंगाम चालला 167 दिवस

Satyashil sherkar

9,91,101 साखर पोती उत्पादन : चेअरमन सत्यशीलदादा शेरकर पुणे : जुन्नर तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा सन २०२५-२६चा गळीत हंगाम संपला आहे. यंदा हा कारखाना तब्बल १६७दिवस चालला आहे. शासनाच्या धोरणामुळे साखर कारखाने उशिरा सुरू झाले तसेच आपल्या कारखान्याचे विस्तारीकरण…

ऊस शेतीसाठी AI करिता साखर संघाची राज्यव्यापी मोहीम

Baramati ADT AI article Dilip Patil

पुणे : ऊस शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI (एआय) चा मोठ्या प्रमाणावर वापर व्हावा म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ मैदानात उतरला असून, कार्यशाळा घेतल्या जात आहेत. सध्याचे ऊस लागवड तंत्र जुनाट असल्याने उत्पादकता घटली आहे. त्यामुळे गाळपाचे दिवस…

Select Language »