ग्रामीण भागात नव्या दोन लाख सहकारी संस्था निर्माण करणार : मोदी

नवी दिल्ली : सहकाराचे तत्त्व भारताचा आत्मा असून, आगामी काळात देशाच्या ग्रामीण भागामध्ये नव्या दोन लाख बहुउद्देशीय सहकारी संस्था स्थापन करण्याचे आमच्या सरकारचे उद्दिष्ट आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. तसेच सहकारी चळवळीला चक्रीय अर्थव्यवस्थेशी जोडण्याची गरज असल्याचेही…








