कर्मचाऱ्यांना योग्य व वेळेवर पगार हवा
साखर उद्योगामधे महाराष्ट्रात सध्या अंदाजे दीड लाख कर्मचारी काम करीत आहेत. अलीकडे आपण ऐकतो की, संपूर्ण साखर उद्योगात कुशल मनुष्यबळ व कार्यक्षम अधिकाऱ्यांचा तुटवडा जाणवत आहे. प्रत्येक आठवडयात एक किंवा दोन कारखान्यांच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या दिसतात. तोच धागा पकडून या…









