Category Farm Stories

Special stories of farms and farmers

‘मागेल त्याला शेततळे’ योजना अधिक व्यापक करणार – मुंडे

IndianFarmer

कृषी व रोजगार हमी या दोन्ही विभागाच्या समन्वयातून अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळेल लाभ नागपूर – ‘मागेल त्याला शेततळे’ ही कृषी विभागाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असून, अवर्षणग्रस्त भागातील शेतकऱ्यांना याचा अधिक लाभ मिळावा, यादृष्टीने विदर्भ, मराठवाड्यासह कोकणात देखील या योजनेला अधिक व्यापक…

निर्बंधांमुळे इथेनॉलचे मिश्रण 20 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता

Ethanol

नवी दिल्ली : इथेनॉल उत्पादनासाठी उसाचा रस आणि शुगर सिरप वापरण्यावर निर्बंध घालण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे सध्याच्या इथेनॉल पुरवठा वर्षात (नोव्हेंबर २०२३ ते ऑक्टोबर २०२४) इथेनॉल मिश्रणाचा दर १२ टक्क्यांपेक्षा कमी होऊन १० टक्क्यांपेक्षा कमी होईल असा अंदाज ‘क्रिसिल’ने या जागतिक…

खोडवा-निडवा व्यवस्थापनावर शनिवारी चर्चासत्र

Khodva sugarcane

पुणे : पुढील गाळप हंगामासाठी ऊस कमी पडू नये या उद्देशाने खोडवा-निडवा व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून, यावर महत्त्वपूर्ण विषयावर ‘डीएसटीए (आय)’ने १६ डिसेंबर २०२३ रोजी एक दिवसाचे चर्चासत्र आयोजित केले आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक आणि गुजरात येथील ऊसतज्ज्ञ यावेळी मार्गदर्शन…

जिथं मी, तिथं शेतकरी आत्महत्या कमी!

Bhaskar Ghule Column

भास्कर घुले – (मी साखर कारखाना बोलतोय ) साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले… या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही क्षण आले.…

इथेनॉल धोरणात सौम्यता नाही : केंद्र सरकार

Ethanol

नवी दिल्ली : साखर कारखान्यांना उसाचा रस आणि शुगर सिरपपासून इथेनॉलचे उत्पादन न करण्याचे निर्देश दिल्यानंतर, इथेनॉल पुरवठा वर्ष (ESY) 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रण साध्य करण्याच्या योजनेत तसूभरही सौम्यता आणलेली नाही, आणणार नाही. हे उद्दिष्ट साध्य करायचेच…

इथेनॉल उत्पादनासाठी ऊस रसाचा वापर करण्यास यंदा बंदी

Ethanol

नवी दिल्ली : यंदा साखर कारखान्यांनी इथेनॉल उत्पादनासाठी उसाचा रस किंवा शुगर सिरपचा वापर करू नये, असा आदेश केंद्र सरकारने आज (गुरुवार) जारी केला आहे. साखरेचा देशांतर्गत पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आणि किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.…

‘बिद्री’त के. पीं.च्या सत्ताधारी आघाडीचा दणदणीत विजय

K P Patil Bidri sugar

कोल्हापूर: मंत्री हसन मुश्रीफ,आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार के पी पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री महालक्ष्मी शेतकरी आघाडीने यांनी विरोधी परिवर्तन पॅनलचा फडशा पाडत कागल तालुक्यातील बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्यांवर आपली सत्ता कायम ठेवण्यात यश मिळवले. सर्व…

११0 रुपयांची वाढ फेटाळली, पंजाबचे शेतकरी संतप्त

Panjab farmers' protest

चंडीगड : पंजाब सरकारने जाहीर केलेली प्रति टन ११० रुपयांची ऊस दरवाढ शेतकऱ्यांनी फेटाळली असून, आंदोलन तीव्र केले आहे. ‘गुड न्यूज’ देतो म्हणून सरकारने आमचा विश्वासघात केला, अशा संतप्त भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. मुकेरियन साखर कारखान्यासमोर आज दुसऱ्या दिवशीही…

साखर घोटाळा : पद्मसिंह पाटील, कै. पवनराजे यांची निर्दोष मुक्तता

Terana Sugar Scam

धाराशिव : ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना येथील कथित साखर घोटाळा प्रकरणी कारखान्याचे तत्कालीन चेअरमन पवनराजे निंबाळकर (सध्या हयात नाहीत), माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह अन्य आरोपींची धाराशिव येथील न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. 2002 साली सीआयडीने…

श्री दत्त इंडियाचा ३१०० दर

Sugarcane FRP

सातारा : फलटण येथील श्रीदत्त इंडिया साखर कारखाना २०२३-२४ हंगामामध्ये गाळपास आलेल्या उसाला प्रति टन ३१०० रुपये दर देणार असल्याची माहिती कारखान्याचे मुख्य प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप यांनी दिली. चार वर्षापासून श्री दत्त इंडिया साखर कारखाना आपल्या अचूक वजन काटा…

Select Language »