Category Farm Stories

Special stories of farms and farmers

इथेनॉल उत्पादनासाठी ऊस रसाचा वापर करण्यास यंदा बंदी

Ethanol

नवी दिल्ली : यंदा साखर कारखान्यांनी इथेनॉल उत्पादनासाठी उसाचा रस किंवा शुगर सिरपचा वापर करू नये, असा आदेश केंद्र सरकारने आज (गुरुवार) जारी केला आहे. साखरेचा देशांतर्गत पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आणि किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.…

‘बिद्री’त के. पीं.च्या सत्ताधारी आघाडीचा दणदणीत विजय

K P Patil Bidri sugar

कोल्हापूर: मंत्री हसन मुश्रीफ,आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार के पी पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री महालक्ष्मी शेतकरी आघाडीने यांनी विरोधी परिवर्तन पॅनलचा फडशा पाडत कागल तालुक्यातील बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्यांवर आपली सत्ता कायम ठेवण्यात यश मिळवले. सर्व…

११0 रुपयांची वाढ फेटाळली, पंजाबचे शेतकरी संतप्त

Panjab farmers' protest

चंडीगड : पंजाब सरकारने जाहीर केलेली प्रति टन ११० रुपयांची ऊस दरवाढ शेतकऱ्यांनी फेटाळली असून, आंदोलन तीव्र केले आहे. ‘गुड न्यूज’ देतो म्हणून सरकारने आमचा विश्वासघात केला, अशा संतप्त भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. मुकेरियन साखर कारखान्यासमोर आज दुसऱ्या दिवशीही…

साखर घोटाळा : पद्मसिंह पाटील, कै. पवनराजे यांची निर्दोष मुक्तता

Terana Sugar Scam

धाराशिव : ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना येथील कथित साखर घोटाळा प्रकरणी कारखान्याचे तत्कालीन चेअरमन पवनराजे निंबाळकर (सध्या हयात नाहीत), माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह अन्य आरोपींची धाराशिव येथील न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. 2002 साली सीआयडीने…

श्री दत्त इंडियाचा ३१०० दर

Sugarcane FRP

सातारा : फलटण येथील श्रीदत्त इंडिया साखर कारखाना २०२३-२४ हंगामामध्ये गाळपास आलेल्या उसाला प्रति टन ३१०० रुपये दर देणार असल्याची माहिती कारखान्याचे मुख्य प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप यांनी दिली. चार वर्षापासून श्री दत्त इंडिया साखर कारखाना आपल्या अचूक वजन काटा…

‘व्हीएसआय’ साखर परिषद १२ जानेवारीपासून

VSI International Sugar Conference

पुणे : येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये (व्हीएसआय) तिसरी आंतरराष्ट्रीय साखर परिषद १२ ते १४ जानेवारी २०२४ या कालावधीत होत आहे. या निमित्ताने जगभरातील साखर क्षेत्रातील प्रगतीची अनुभूती मिळणार आहे. या काळात भव्य साखर प्रदर्शनाचेही आयोजन केले आहे. साखर उद्योगासाठी राज्यात…

‘मांजरा समूहा’च्या सात कारखान्यांचे ५.४९ लाख टन ऊस गाळप

manjara sugar group

लातूर- विलासराव देशमुख मांजरा साखर समूहातील लातूर जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांनी २०२३-२४ चालू हंगामात २७ नोव्हेंबर अखेर ५ लाख ४८ हजार ८६९ मेट्रिक टन उसाचे यशस्वी गाळप केले असून त्यात परिवारातील मांजरा, रेणा, जागृति, विलास १, विलास २, मारुती महाराज,…

जतन करा खोडवे, सुटेल संकटाचे कोडे!

Khodva sugarcane

ही दोन वर्षे साखर उद्योगासाठी काळजीची! संकटावर मात करण्यासाठी असे करा नियोजन महाराष्ट्रामध्ये यावर्षी (२०२३-२४) हवामान बदलामुळे सुमारे १५ ते २० टक्के पाऊस कमी झाला आहे. विशेषतः साखर पट्ट्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतेक सर्वच जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे…

ऊस दराची कोंडी फुटली

‘स्वाभिमानी’ आणि कारखानदार यांच्यात १०० रुपयांवर तडजोड कोल्हापूर : गेल्या हंगामात तुटलेल्या ऊसाला ज्या कारखान्यांनी तीन हजार पेक्षा कमी दर दिला आहे, त्यांनी टनास किमान १०० रुपये व ज्यांनी तीन हजार रुपये दिले आहेत, त्यांनी आणखी किमान ५० रुपये देण्यास…

देशाला पहिली आरोग्य हमी सहकारी संस्था देणारे अधिकारी…

DR. SANJAY BHOSALE

सहकार आणि साखर खात्यांमध्ये आपला ठसा उमटवणारे, सर्वच क्षेत्रांत मित्रांची मोठी फौज बाळगणारे, शेतकऱ्यांच्या समस्यांना नेहमीच न्याय देणारे आणि जेथे जातील तेथे भरीव योगदान देणारे वरिष्ठ अधिकारी डॉ. संजयकुमार भोसले यांनी तब्बल २८ वर्षे शासकीय सेवा केली. ३० नोव्हेंबर २०२३…

Select Language »