Category Farm Stories

Special stories of farms and farmers

माझ्याशिवाय खात्रीचे उत्पन्न देतो कोण?

Bhaskar Ghule Column

श्री. भास्कर घुले मी साखर कारखाना बोलतोय या मालिकेतील चौथा भाग ऊस पिकाने, अर्थात साखर उद्योगाने ग्रामीण भागाच्या लोकजीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला. शेतकर्‍यांचे जीवनमान सुधारले, त्यांची क्रयशक्ती वाढल्याने अर्थव्यवस्था वाढीला त्यांचा अधिक हातभार लागू लागला. हे परिवर्तन घडवणारा कोण…

”श्रीनाथ म्हस्कोबा”तर्फे शेतकऱ्यांना साखर वाटप

shrinath sugar distribution

पुणे : श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यातर्फे दिवाळी सणानिमित्त सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अल्पदरात साखर वाटप करण्यात येत आहे. कारखान्याचे संचालक व माजी उपसभापती अनिल भुजबळ यांच्या हस्ते वाटपास सुरुवात झाली. कारखान्यातर्फे तळेगाव ढमढेरे गटातील सभासद शेतकरी व ऊस उत्पादकांना…

वजन-काटे प्रमाणित करण्यास वैधमापन कर्मचाऱ्यांची टाळाटाळ

weighing scale sugar mill

साखर संघाची तक्रार, वैधमापन विभागाच्या प्रमुखांना पत्र पुणे : डिजिटायझेशन करण्यात आलेल्या वजन-काट्यांना संगणक आणि प्रिंटर लावण्याबाबत वैधमापन विभागामुळे निर्माण झालेल्या संभ्रमामुळे महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघानेही या विभागाला पत्र लिहून लक्ष वेधले आहे. संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ…

‘अगस्ती’चा ३० वा गळीत हंगाम सुरू

Agasti Sugar 30 th season

नगर : ०१ नोव्हेंबर २०२३ बुधवार रोजी अगस्ती सहकारी साखर कारखाना लिमिटेड, अगस्ती नगर या कारखान्याचा ३० वा ऊस गळीत हंगाम २०२३-२४ चा शुभारंभ सहकारमहर्षी चेअरमन सीताराम गायकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी उपाध्यक्ष , कार्यकारी अधिकारी यांच्या सह…

हा कारखाना ठरला सर्वात कमी ऊसतोड-वाहतूक खर्च कपात करणारा

Ambedkar sugar mill

डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखान्यांचा राज्यासमोर आदर्श धाराशिव : ‘एफआरपी’ रकमेतून ऊसतोड आणि वाहतूक खर्च कपात केली जाते, हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत कळीचा मुद्दा आहे. धाराशिव जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याने ऊसतोड आणि वाहतूक खर्चात सर्वात कमी…

कर्नाटक : तर मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने; शेतकऱ्यांचा इशारा

KARNATAKA FARMERS AGITATION, K SHANTAKUMAR

उसाला दीडशे रूपये जादा दरासाठी सरकारला 10 दिवसांची मुदत म्हैसूर: साखर कारखान्यांनी प्रति टन 150 रुपये अतिरिक्त द्यावेत, अशी मागणी करून, राज्य ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष कुरुबुर शांताकुमार यांनी कर्नाटक सरकारला 10 दिवसांची मुदत दिली आहे. जर राज्य सरकारने पाऊल…

योगी सरकारची ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळी भेट

YOGI ADITYANATH

लखनौ : उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता लोक भवनात झाली. यावेळी नवीन ऊस हंगामासाठी उसाच्या दरात वाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. उसाच्या भावात (एसएपी) प्रति क्विंटल २५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.…

‘विघ्नहर’च्या कामगारांना १५ टक्के बोनस

vighnahar sugar crushing season 23-24

उसाला ३,०५० अंतिम भाव, ३८ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ पुणे – श्री विघ्नहर साखर कारखान्याने यंदा अंतिम भाव विना कपात ३,०५० रुपये देण्याचे निश्चित केले आहे. आतापर्यंत २,७५० प्रमाणे ऊस उत्पादकांच्या खात्यावर रक्कम वर्ग केली आहे. उर्वरित ३०० रुपयांप्रमाणे होणारी…

जायकवाडीत पाणी सोडण्याच्या विरोधात उपोषण करणार : कोल्हे

Kolhe sugar 61 crushing season

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या ६१ व्या गळीत हंगामाचा थाटात शुभारंभ नगर : जिल्ह्यातील पाणीप्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आपण लाक्षणिक उपोषण करणार आहोत, अशी घोषणा संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केली. कोपरगाव तालुक्यातील सहजानंदनगर येथील सहकारमहर्षी शंकरराव…

बदलत्या परिस्थितीत वापरा ‘अतुल्य’ बियाणे : राहुरी कृषी विद्यापीठ

Sugarcane co 11015 Atulya

पुणे : हवामान, पाऊसमान असे अनेक घटक बदलत आहेत, या परिस्थितीत कमी वेळेत पक्व होणारे उसाचे नवे वाण ‘अतुल्य’ची लागवड शेतकरी, साखर कारखाने यांना फायदेशीर ठरणारी आहे. त्यामुळे या वाणाची लागवड करावी, असे आवाहन राहुरीच्या म. फुले कृषी विद्यापीठाने केले…

Select Language »