मार्चसाठी २३.५ लाख टनांचा कोटा निश्चित

नवी दिल्ली : केंद्र सरकारने मार्चसाठी देशातील साखर कारखान्यांना २३.५ लाख टनांचा कोटा निश्चित केला आहे. गेल्या वर्षी मार्चच्या तुलनेत हा कोटा दीड लाख टनांनी जादा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखर उत्पादन कमी असले तरी केंद्र सरकारने कोट्याच्या किमान…










