Category Farmers’ Corner

‘स्वाभिमानी’चा सातला पुण्यात मोर्चा

raju shetti

पुणेः ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या एफआरपी आणि इतर मागण्यांसाठी, स्वाभिमानी शेतकरी संघटना येत्या ७ नोव्हेंबर रोजी साखर आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढणार आहे. स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा साखर आयुक्त कार्यालयावर धडकणार आहे. मागील वर्षीची एफआरपी आणि…

प्रति टन 350 रुपये जादा द्या : स्वाभिमानी

ऊस परिषदेत १२ ठराव मंजूर जयसिंगपूर : सहकारी साखर कारखानदार आणि केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकारांवर आक्रमक होत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (SSS) राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी, सरकारने जाहीर केलेल्या एफआरपीची (रास्त मोबदला) एकरकमी मागणी केली…

जैवइंधन-काय आहे अमेरिकेतील वाद?

Maze is used in large scale in US

टायलर लार्क, विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठातील भूगोलशास्त्रज्ञ, शेतातच वाढले, शेजाऱ्याच्या दुग्धशाळेत काम केले, अन्न पिकवण्यासाठी जंगलाची जमीन साफ करणे आणि निसर्गाचे रक्षण करणे यामधील समतोल कसा साधायचा याची अस्पष्ट जाणीव त्यांना आहे. हैतीमध्ये जल प्रकल्पांवर काम करताना एक अभियांत्रिकी विद्यार्थी या नात्याने,…

उत्तर प्रदेशासाठी आगामी साखर हंगाम कठीण

sugarcane farm

लखनौ : उत्तर प्रदेशासाठी आगामी साखर हंगाम कठीण परिस्थितीतून जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. साखर उच्च उत्पादन खर्च, राज्यावर प्रतिकूल परिणाम करणारा ठरू शकतो, त्याचा राज्यातून होणार्‍या निर्यातीवरही विपरित परिणाम होऊ शकतो, त्यामुळे आगामी ऊस गाळप हंगामात राज्यातील साखर उद्योगाला…

नागवडे कारखान्याने साडेसात हजार शेतकऱ्यांना सभासद करावे

श्रीगोंदे येथील सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याने 7326 शेतकऱ्याना 15 दिवसांच्या आत सभासदत्व द्यावे, असा आदेश प्रादेशिक सहसंचालकानी दिला आहे. कारखान्याने एप्रिल २०२१ मध्ये ७३२६ शेतकऱ्यांकडून सभासद होण्यासाठी प्रत्येकी भाग भांडवल व प्रवेश फी रुपये १० हजार १००…

मुलीच्या लग्नासाठी शंभर किलो साखर भेट

SUGAR stock

जालना- जिल्ह्यातील घनसावंगी येथील ‘समृद्धी’ साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नाला एक क्विंटल साखर भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शेतकरी हे आमच्या कारखान्याकडे ऊस गाळपासाठी पाठवत असतात. त्याला कारखान्याबद्दल एक आत्मियता…

गाळप परवाना देताना पगार थकीत नसल्याचा दाखला सक्तीचा करा

साखर कामगारांची आयुक्तांकडे मागणी पुणे :– राज्यातील साखर कारखान्यांना ऊस गाळप परवाना देतांना पगार थकीत नसल्याचा दाखला सक्तीचा करावा,खाजगी साखर कारखान्यांना त्रिपक्ष समिती कराराची अंमलबजावणी केल्याशिवाय  गाळप परवाना देऊ नये आणि पेमेंट ऑफ वेजेस ऍक्टची काटेकोर अंमलबजावणी करावी अशी मागणी…

जिवंत ऊस उत्पादक शेतकऱ्याला मृत दाखवून रोखले बिल

शहाजहाँपूर (उत्तर प्रदेश )- एका जिवंत शेतकऱ्याला कागदोपत्री मृत घोषित करून त्याचे उसाचे बिल रोखण्याचा भयंकर प्रकार येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणामुळे जागे झालेल्या जिल्हा प्रशासनाने गटविकास अधिकाऱ्याला निलंबित केले आहे. ‘तुम्ही तर मेलेले आहात, त्यामुळे तुम्हाला पैसे काढता येणार…

स्वाभिमानीची 15 ऑक्टो. ला ऊस परिषद

कोल्हापूर- स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 21 वी ऊस परिषद जयसिंगपूर शहरातील विक्रमसिंग मैदानावर 15 ऑक्टोबर रोजी होणार आहे, अशी घोषणा अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी केली. शेट्टी म्हणाले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम एकरकमी मिळावी, तीन तुकड्यांमध्ये…

गणपतीला ऊस अर्पण करण्याची परंपरा

sugarcane field

मंगळुरू : शहराच्या सीमेवर असलेल्या मुलकी तालुक्यातील बाळकुंजे गाव ऊस पिकासाठी प्रसिद्ध आहे. राज्यातील किनारी जिल्ह्यांमध्ये गणपतीला ऊस अर्पण करण्याची परंपरा आहे. याशिवाय येथील गावातील शेतकरी उसापासूनच गणेशमूर्ती बनवतात. बाळकुंजे येथील सुमारे ३० एकर जमीन गेल्या ३० वर्षांपासून ऊस उत्पादनासाठी…

Select Language »