Category Farmers’ Corner

सिद्धी शुगरचे चेअरमन बाबासाहेब पाटील नवे सहकारमंत्री

Babasaheb Patil, Cooperation Minister

मुंबई : साखर उद्योगाचे नियंत्रण असणाऱ्या सहकार खात्याचे नवे मंत्री म्हणून आमदार बाबासाहेब पाटील यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) अहमदपूरचे (जि. लातूर) आमदार असून, ६६ वर्षांचे आहेत. त्यांचा नुकताच म्हणजे ५ डिसेंबर रोजी वाढदिवस…

साखर कारखान्यांना चार हजार कोटींची मदत : मुरलीधर मोहोळ

Muralidhar Mohol, Central Minister

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांना मोदी सरकारकडून आतापर्यंत थेट चार हजार कोटी रुपयांचे अर्थसाह्य विविध स्वरूपात करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. लोकसभेत खा. सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांला ते शुक्रवारी…

वाशिष्ठी डेअरी कृषी व पशुधन प्रदर्शन

Chiplun Agri Festival

चेअरमन प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांची माहिती चिपळूण (प्रतिनिधी) : वाशिष्ठी डेअरी प्रकल्प आयोजित गेल्या वर्षी मिळालेल्या ‘वाशिष्ठी डेअरी कृषी व पशुधन प्रदर्शनाला’ अभूतपूर्व प्रतिसादानंतर नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात दि. ५ ते ९ जानेवारी २०२५ रोजी चिपळूणमध्ये…

महाराष्ट्रात १०२ लाख टन साखर उत्पादनाचा ‘विस्मा’चा अंदाज

Wisma

पुणे : महाराष्ट्रातील सध्या सुरू असलेल्या ऊस गळीत हंगामात १०२ लाख टनापर्यंत साखरेचे उत्पादन होण्याच्या अंदाज ‘विस्मा’ने (वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन) व्यक्त केला आहे.‘विस्मा’ची बैठक नुकतीच बी. बी. ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली असता साखर उत्पादनाचे सुधारित अंदाज घोषित…

इथेनॉल दरवाढ सामान्य असणार, तर खरेदीत सह. कारखान्यांनाच प्राधान्य

ETHANOL PRICE HIKE

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या अख्त्यारित असलेल्या पेट्रोलियम कंपन्यांनी इथेनॉल खरेदीसाठी सहकारी साखर कारखान्यांना प्राधान्य द्यावे, अशा सूचना सरकारने केल्या आहेत, शिवाय इथेनॉल दरवाढ प्रलंबित ठेवल्याने साखर उद्योग डोळे विस्फारून केंद्राकडे पाहात आहे. केंद्राने तेल विपणन कंपन्यांच्या (OMC) निविदा दस्तऐवजात…

देशभरात ७२० लाख टन गाळप

Sugarcane Crushing

नवी दिल्ली : १५ डिसेंबर २०२४ अखेर देशभरातील ४७२ साखर कारखान्यांतून ऊस गाळप आणि साखर उत्पादन वेगाने सुरु असून त्यातून ७२० लाख टन उसाचे गाळप झाले आहे. सरासरी ८.५० टक्के उताऱ्यासह एकूण साखर उत्पादन ६१ लाख टन इतके झाले आहे.…

साखर कामगारांच्या मागण्यांबाबत अखेर त्रिपक्षीय समिती गठीत

Ajit Pawar

मुंबई : साखर उद्योगातील कामगारांचे वेतन व सेवा शर्ती ठरवण्याबाबत सरकारकडून अखेर त्रिपक्षीय कमिटी गठीत (Tripartite committee) करण्यात आली आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला. या मागणीसाठी 16 डिसेंबरपासून बेमुदत संप करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य साखर कामगार संघटनेने…

बॉयलर कायद्यात शंभर वर्षांनी बदल, राज्यसभेची मंजुरी

Boiler Bill 2024 Piyush Goel

नवी दिल्ली : राज्यसभेने बुधवारी बॉयलरचे नियमन, स्टीम-बॉयलरच्या स्फोटांच्या धोक्यापासून व्यक्तींच्या जीवित आणि मालमत्तेची सुरक्षा आणि नोंदणीमध्ये एकसमानता प्रदान करण्यासाठी बॉयलर विधेयक-२०२४ विधेयक मंजूर केले. यासंदर्भातील सात प्रकारच्या दुर्घटना गुन्हेगारी स्वरुपातून वगळून, त्यावर दंडाची तरतूद करण्यात आली आहे, तर चार…

शिरोळमध्ये शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन

Shirol farmers on fast

कोल्हापूर : यंदाच्या हंगामातील ऊस दर जाहीर करावा आणि मागच्या हंगामातील उसाला ३७०० रु. दर देऊन, बाकी रक्कम शेतकऱ्यांच्या नावावर जमा करावी इ. मागण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी शिरोळ येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी…

रॅडिको अपघात : तिघांचा अटकपूर्व जामीन रद्द

Radico Accident

छत्रपती संभाजीनगर : येथून जवळच असलेल्या रॅडिको उद्योगातील दुर्घटना प्रकरणी सहायक व्यवस्थापक (सुरक्षा) सुरेंद्र खैरनार, सहायक व्यवस्थापक (देखभाल दुरुस्ती) महादेव पाटील आणि ठेकेदार ज्ञानेश्वर रिठे यांचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयाने रद्द केला आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघेही…

Select Language »