Category Govt Decisions & Policies

सौर ऊर्जेबाबत साखर उद्योगाचा थंडा प्रतिसाद, १५ रोजी पुन्हा बैठक

Solar Energy from Sugar factories

पुणे : साखर कारखान्यांनी सौर ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रातही सहभाग घ्यावा, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र दोन महिन्यापूर्वी झालेल्या बैठकीनंतरही एकाही साखर कारखान्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.या अनुषंगाने महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यांची येत्या १५ ऑक्टोबर रोजी सकाळी पुण्यातील साखर आयुक्त…

एफआरपीपेक्षा २८०० कोटी जादा रक्कम जमा

sugarcane FRP

पुणे : गत हंगामात अनेक अडचणींचा सामना करत, यशस्वी गाळप करणारा महाराष्ट्रातील साखर उद्योग अभिनंदनास पात्र ठरला आहे; कारण त्याने एफआरपीपेक्षा २८०४ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. आठ कारखान्यांचा अपवाद वगळता, तब्बल दोनशे कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी रक्कम…

महायुतीशी संबंधित ५ कारखान्यांना ८१५ कोटींचे कर्ज मिळणार

NCDC

मुंबई: सत्ताधारी महायुतीतील पक्षांच्या  नेत्यांशी संबंधित असलेल्या पाच सहकारी साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने (NCDC) 815 कोटी रुपयांचे कर्ज देण्याची शिफारस निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने केली आहे. सरकारच्या आधीच तिजोरीवर मोठा ताण येत असला, तरी एनसीडीसीच्या कर्जासाठी राज्य सरकारने…

प्रादेशिक साखर कार्यालयांना नव्या कोऱ्या गाड्या

New Vehicles for sugar Dept

पुणे : साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांच्या हस्ते सोमवारी पहिल्या टप्प्यात सहा प्रादेशिक कार्यालयांना न्यू बोलेरो एसयूव्ही गाड्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी राज्याचे कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे हेदखील आवर्जून उपस्थित होते.. साखरेची प्रादेशिक कार्यालय सक्षम होण्याच्या दृष्टीने साखर आयुक्तांनी…

१३ पासून आचारसंहिता लागू, गाळप हंगामातच मतदान

co-op inst elections

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या हालचालींना निवडणूक आयोग पातळीवर सुरूवात झाली असून, येत्या १३ ते १५ ऑक्टोबर दरम्यान, आचारसंहिता जारी होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. याचा अर्थ ऐन निवडणुकीत ऊस गळीत हंगाम सुरू होणार आहे. यंदाचा ऊस गाळप हंगाम १५ नोव्हेंबरपासून…

खांडसरी, गूळ उद्योगाला गाळप परवान्यासह अन्य नियम लागू करा

Jaggary Industry

महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाची मागणी पुणे : राज्यातील खांडसरी आणि गूळ प्रकल्पांना काही अटींवर साखर उद्योगाप्रमाणे नियम लागू करून, कायद्याच्या कक्षेत आणावे, अशी मागणी राज्य सहकारी साखर कारखाना संघाने केली आहे. राज्य साखर संघाने याबाबत साखर आयुक्तांना  १…

२०२५-२६ नंतर २५ टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट : जोशी

VSM Group

निपाणी: केंद्र सरकारने 2026 च्या आर्थिक वर्षापर्यंत पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण 20% वाढवण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे, अशी माहिती केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी येथे दिली. या निर्णयामुळे साखर आणि इथेनॉल उद्योगाला मोठा लाभ होईल. २०२५-२६ नंतर इथेनॉल…

साखर उद्योगाला भाऊंनी दिलेल्या आश्वासनांचे काय होणार?

Harshawardhan Patil

पुणे : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाची धुरा सांभाळल्यापासून धडाकेबाजपणे काम सुरू केले होते, त्यांच्या रूपाने आपले अनेक प्रश्न मार्गी लागतील, अशी आशा सहकारी साखर उद्योगाला वाटत होती, मात्र त्यांनी पुन्हा पक्षांतर केले आणि आशांचे…

ऊसतोड कामगारांसाठी अपघात विमा योजना लागू

Sugarcane Cutting Labour

वाहतूकदार, मुकादम तसेच बैलजोडी व झोपडीला सुद्धा मिळणार विम्याचे कवच मुंबई – राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री असताना धनंजय मुंडे यांनी स्व.गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना करून त्याअंतर्गत ऊसतोड कामगार व वाहतूकदार, मुकादम आदींसाठी संत भगवानबाबा…

417 उमेदवारांना कृषी विभागात नियुक्ती मिळण्याचा मार्ग मोकळा

मुंबई दि. ३ – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2021 व 2022 मध्ये कृषी विभागात निवड झालेल्या 417 उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग न्यायालयाच्या आजच्या निर्णयामुळे मोकळा झाला असून याबाबत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर या नियुक्त…

Select Language »