एफआरपीपेक्षा जास्त दर देणाऱ्या कारखान्यांना प्राप्तिकरातून दिलासा

मुंबई : साखर उद्योगातील सहकारी चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाने प्राप्तिकर अधिनियमात मूलभूत सुधारणा केलेल्या आहेत. याचा राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना लाभ होण्याच्या दृष्टीने १ एप्रिल २०१६ पूर्वी ज्या सहकारी साखर कारखान्यांनी एसएमपी/एफआरपी किंवा आरएसएफप्रमाणे देय होणाऱ्या ऊस दरापेक्षा जास्त…