Category Govt Decisions & Policies

ऊस रसापासून इथेनॉल निर्मितीसाठी अमित शहांना भेटणार : अजित पवार

Ajit Pawar

मुंबई – ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ऊस रसापासून इथेनॉल निर्मितीस परवानगी देण्याचे धोरण केंद्र सरकारने कायम ठेवावे. साखरेचा दर (MSP) ३१ रुपयांवरुन ४२ रुपयांपर्यंत वाढविण्यात यावा, या मागण्यांसाठी याच महिन्यात केंद्रीय सहकारमंत्र्यांची भेट घेण्यात येईल. केंद्र सरकार ऊस उत्पादक…

एमडी पॅनल मुलाखतींसाठी अखेर मुहूर्त

MD panel

पुणे : सहकारी साखर कारखान्यांसाठी पात्र इच्छुकांचा कार्यकारी संचालक पॅनलमध्ये समावेश करण्याला अखेर मुहूर्त मिळाला आहे. पात्र उमेदवारांची यादी वैकुंठ मेहता संस्थेने जाहीर केली असून, १८ जुलैपासून मुलाखत प्रक्रिया सुरू होणार आहे. ‘एमडी एम्पॅनलमेंट’ प्रक्रिया अनेक वर्षांपासून रखडली होती. वैकुंठ…

15-20 लाख टन साखर निर्यातीची परवानगी द्या : ISMA

ISMA

नवी दिल्ली : भरघोस उत्पादन आणि मार्केटमधील मुबलक साठा पाहता, १५ ते २० लाख टन साखर निर्यात करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA) ने केंद्राकडे केली आहे. जुलैच्या अखेरीस किंवा पुढील महिन्याच्या सुरुवातीला निर्यातीबाबत…

१३ सहकारी साखर कारखान्यांना १८९८ कोटींचे कर्ज

Sugar Factory

मुंबई : राज्य सरकारने राज्यातील 13 सहकारी साखर कारखान्यांना कर्जरुपी दिलासा दिला आहे. भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मर्जीतील सहकारी साखर कारखान्यांना १ हजार ८९८ कोटींचा कर्जरुपात बुस्टर डोस दिला आहे. १३ सहकारी साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकारी विकास निगम…

ISO परिषद बैठक २५ पासून दिल्लीत

ISO Council meeting

नवी दिल्ली : साखर आणि जैवइंधन क्षेत्रातील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी भारत 25-27 जून दरम्यान आंतरराष्ट्रीय साखर संघटना (ISO) परिषदेची बैठक आयोजित करणार आहे, ज्यामध्ये 30 हून अधिक देशांतील प्रतिनिधींना एकत्र आणले जाईल. भारत, जगातील सर्वात मोठा ग्राहक आणि दुसरा…

साखर उद्योगाने सौरऊर्जा प्रकल्प उभे करावेत : साखर आयुक्त

Dr. Kunal Khemnar, Sugar Commissioner

पुणे : साखर कारखान्यांनी उपलब्ध असलेल्या जमिनीवर, गोडाऊन व इमारतीवर सौर प्रकल्पांची उभारणी करावी, असे आवाहन राज्याचे साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात राज्यातील २३० साखर कारखान्यांवर सौरऊर्जा प्रकल्प उभारणी होण्याचा अंदाज आहे. विजेचा…

बी-बियाणे, खतांच्या दुकानांवर धडकणार सरकारचे डमी ग्राहक

Dhananjay Munde

मुंबई – राज्यात कोणत्याही बी- बियाणांची चढ्या भावाने विक्री, बोगस बियाण्यांची विक्री, लिंकिंग यासारख्या अपराध करणाऱ्या कृषी निविष्ठा दुकानदारांना आता चाप बसणार असून कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या विषयात आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यात आवश्यक असलेले बी – बियाणे मुबलक…

साखरेची एमएसपी रू. ४२ करणे आवश्यक : हर्षवर्धन पाटील

Harshwardhan Patil

पुणे : साखरेचा किमान विक्री दर (एमएसपी) प्रति किलोस ४२ रुपये करणे आवश्यक आहे. या संदर्भात केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली. उसाच्या एफ.आर.पी. मध्ये प्रत्येक वर्षी…

गाळप परवान्यासाठी ‘महा ऊसनोंदणी’वर माहिती भरणे अनिवार्य

Maha Us Nondani App

पुणे : साखर आयुक्तालयाच्या ‘महा ऊसनोंदणी’ या पोर्टलवर सर्व कारखान्यांनी २०२४-२५ गाळप हंगामासाठी त्यांच्याकडे नोंद झालेल्या ऊसक्षेत्राची माहिती १५ जूनपर्यंत भरणे बंधनकारक केले आहे. वेळेत माहिती न भरलेल्या साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाकरिता ऊसगाळप परवाना दिला जाणार नाही, असा इशारा…

9822446655 : शेतकऱ्यांनो हा ‘व्हॉट्‌सअप नंबर सेव’ करा…

FARMER IN FIELD

कृषिमंत्र्यांकडून शेतकऱ्यांसाठी कृषी तक्रार व्हाट्सअप क्रमांक जारी बी-बियाण्यांची चढ्या भावाने विक्री, बोगस वाण विक्री, अनावश्यक खरेदीची सक्ती आदी बाबींची थेट तक्रार करता येणार; तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवणार मुंबई – कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्याच्या खरीप हंगामाच्या नियोजनाचा आढावा घेतला. त्यावेळी…

Select Language »