राजारामबापू कारखान्याचे गाळप बंद पाडले
‘स्वाभिमानी’चे आंदोलन अखेर १० पर्यंत स्थगित सांगली : कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणे ऊस दराचा फॉर्म्युला मान्य करा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर येथील राजारामबापू साखर कारखान्यात काटा बंद आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी गव्हाणीत अचानकपणे उड्या…