आणखी ९ कारखान्यांनी थकबाकी भरली, तरीही ६९७ कोटींची FRP बाकी

८३ कारखान्यांनी शेतकऱ्यांना पूर्ण पैसे दिले नाहीत; २० कारखान्यांवर ‘आरआरसी’ची कारवाई पुणे: राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी समोर आली असून, साखर कारखान्यांनी गाळप केलेल्या उसाचे पैसे पूर्णपणे अदा केलेले नाहीत. महाराष्ट्र राज्य साखर आयुक्तालयाने ३१ मे २०२५ पर्यंतच्या आकडेवारीसह…











