Category Govt Decisions & Policies

साखर बाजारपेठ स्थिर राहण्याचा महासंघाचा अंदाज

NFCSF Meeting with Govt

नवी दिल्ली – सध्या भारतीय साखर बाजारपेठ स्थिर असून, आगामी काळातही दरात स्थिरता राहण्याची अपेक्षा आहे, असे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाने (NFCSF) जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे. इथेनॉल मिश्रण कार्यक्रम (EBP) च्या माध्यमातून साखर उद्योगाचे पुनरुज्जीवन होत असले…

डॉ. तनपुरे कारखान्यावर जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय

Tanpure Sugar Election

२१ पैकी २१ जागांवर वर्चस्व अहिल्यानगर : अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या, राहुरी तालुक्यातील डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना निवडणूकीत जनसेवा मंडळाचा मोठा विजय झाला आहे. सर्व २१ जागांवर पॅनलचे उमेदवार विजयी झाले असून, युवा नेते हर्ष तनपुरे यांच्या राजकीय…

Sugar Sector Gets *Vision 2047* Roadmap Committee

Sugar Industry Vision 2047

Pune: The Maharashtra Sugar Commissionerate, in a significant move, announced the formation of a high-level committee on May 23, 2025, tasked with developing a “Vision 2047” document for the state’s sugar sector. This strategic roadmap aims to steer Maharashtra’s sugar…

साखर क्षेत्रासाठी -व्हीजन 2047- : आयुक्त सिद्धराम सालिमठ

Sugar Sector Vision 2047 meeting Pune

पुणे : महाराष्ट्राच्या साखर क्षेत्रासाठी ‘व्हीजन २०४७’ तयार करण्याचा विडा साखर आयुक्त सिद्धराम सालिमठ यांनी उचलला आहे. उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीने हा एक सविस्तर दस्तऐवज असेल. महाराष्ट्रातील साखर क्षेत्राकरिता आम्ही ‘व्हीजन २०४७’ तयार करत आहोत. ऊस उत्पादकता वाढवणे आणि उपपदार्थांची मूल्यवृद्धी…

आता ऊस (नियंत्रण) आदेशाचाही आढावा घ्या : राष्ट्रीय साखर महासंघ

NFCSF Press Release

साखर (नियंत्रण) आदेश, २०२५ चे NFCSF कडून स्वागत, साखरेची एमएसपी ४० रू. करण्याची मागणी देशात ९१ हजार कोटींची ऊस देयके अदा नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाने (NFCSF) भारत सरकारच्या साखर (नियंत्रण) आदेश, २०२५ च्या अधिसूचनेचे स्वागत करताना,…

राज्यात ८१ लाख टन साखर उत्पादन, गाळप हंगाम अखेर संपला

Shrinath Mhaskoba sugar Crushing

पुणे : श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या परवाच्या घोषणेबरोबरच राज्यातील साखर हंगाम अखेर आटोपला असून, सुमारे ८१ लाख टन (८०.९४८) साखर उत्पादन झाले आहे. अनेक अडचणींना तोंड देत सर्वाधिक काळ चालणारा आणि विक्रमी गाळप करणारा श्री विघ्नहर कारखाना एकमेव ठरला…

खांडसरी कारखानदारांना आता १४ दिवसांत ऊस बिल देणे बंधनकारक

Khandsari Sugar industry

गूळ, साखरेच्या खांडसरीला एफआरपी कायदा लागू पुणे : देशात गूळ व साखर तयार करणाऱ्या ३८३ खांडसरी कारखान्यातून शेतकऱ्यांना दिला जाणारा ऊस दर आणि साखर उत्पादनाचा अंदाज लागण्याकरिता यापुढे त्यांना एफआरपी लागू करण्यात आला आहे. त्यामुळे आता खांडसरी कारखानदारांना १४ दिवसांत…

चांगल्या सह. बँकांकडे सरकारी खाती देणार : फडणवीस

MSC Bank Devendra Fadnavis

सहकार क्षेत्राला चालना देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा धाडसी सुधारणा प्रस्ताव मुंबई : महाराष्ट्रातील सहकारी क्षेत्राला पुनरुज्जीवित करण्यासाठी एक मोठा पाऊल उचलत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी जाहीर केले की उच्च कार्यक्षमतेची नोंद असलेल्या सहकारी बँकांना शासकीय खाती हाताळण्याची संधी देण्याचा विचार राज्य…

सहकार क्षेत्र बळकटीसाठी व्यापक कायदा करा : गडकरी

MSC Bank Book Release

मुंबई : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र अधिक बळकट करण्यासाठी कंपनी कायदा आणि सहकार कायद्याच्या तरतुदी समाविष्ट असलेला एक व्यापक कायदा तयार करण्याचा सल्ला महाराष्ट्र सरकारला दिला. त्यांच्या मते, या कायद्यामुळे गरजू…

चुकीची कामे करून सत्ताधारी पक्षात जाणाऱ्यांवर कारवाई आवश्यक : अजितदादा

MSC Bank Event Mumbai

मुंबई : “सहकार क्षेत्रात बेकायदेशीर कामे करून नंतर सत्ताधारी पक्षात प्रवेश घेणाऱ्या लोकांविरुद्ध कठोर कारवाई करावी.” अशी मागणी अजित पवार यांनी केली. १२ मे १८७५ रोजी पुण्याजवळील सुपे येथे सावकार आणि  ब्रिटिशांच्या रयतवारी पद्धतीविरुद्ध शेतकऱ्यांनी उठाव केला. त्याला दख्खनचा उठाव…

Select Language »