काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करणार : मुख्यमंत्री

अहिल्यानगर : राज्यातील अतिवृष्टीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आम्ही कारखान्यांच्या नफ्यातील मदत मागितली होती, परंतु काही साखर कारखाने मालकांनी याला विरोध केला. काही लोक या आपत्तीचे राजकारण करत आहेत. साखर कारखान्यांना म्हटले की, तीस-तीस हजार कोटी रुपयांचे व्यवहार होत आहे. दहा हजार…










