साखर आयुक्तांच्या निर्णयाचे ‘स्वाभिमानी’कडून स्वागत

मात्र १७, १८ च्या ‘बंद’वर ठाम – राजू शेट्टी पुणे : साखर कारखान्यांच्या वजन काट्यांबाबत साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी काढलेल्या परिपत्रकाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वागत केले आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, मात्र इतर मागण्यांसाठी येत्या १७…












