६४ कारखान्यांकडे ३८७ कोटींची एफआरपी थकबाकी
पुणे: महाराष्ट्र राज्य साखर आयुक्तालयाने ३१ जुलै २०२५ पर्यंतच्या आकडेवारीवर आधारित प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, शेतकऱ्यांची एकूण ३८७ कोटी रुपयांची एफआरपी थकबाकी असून, ६४ साखर कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांचे संपूर्ण पैसे दिलेले नाहीत. एकूण एफआरपी थकबाकी आणि थकबाकीदार कारखाने: साखर आयुक्तालयाच्या अहवालानुसार,…












