साखर कामगारांच्या मागण्यांबाबत अखेर त्रिपक्षीय समिती गठीत
मुंबई : साखर उद्योगातील कामगारांचे वेतन व सेवा शर्ती ठरवण्याबाबत सरकारकडून अखेर त्रिपक्षीय कमिटी गठीत (Tripartite committee) करण्यात आली आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला. या मागणीसाठी 16 डिसेंबरपासून बेमुदत संप करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य साखर कामगार संघटनेने…