चुकीची कामे करून सत्ताधारी पक्षात जाणाऱ्यांवर कारवाई आवश्यक : अजितदादा

मुंबई : “सहकार क्षेत्रात बेकायदेशीर कामे करून नंतर सत्ताधारी पक्षात प्रवेश घेणाऱ्या लोकांविरुद्ध कठोर कारवाई करावी.” अशी मागणी अजित पवार यांनी केली. १२ मे १८७५ रोजी पुण्याजवळील सुपे येथे सावकार आणि ब्रिटिशांच्या रयतवारी पद्धतीविरुद्ध शेतकऱ्यांनी उठाव केला. त्याला दख्खनचा उठाव…