Category Headlines

imp happenings to be treated as headlines

चुकीची कामे करून सत्ताधारी पक्षात जाणाऱ्यांवर कारवाई आवश्यक : अजितदादा

MSC Bank Event Mumbai

मुंबई : “सहकार क्षेत्रात बेकायदेशीर कामे करून नंतर सत्ताधारी पक्षात प्रवेश घेणाऱ्या लोकांविरुद्ध कठोर कारवाई करावी.” अशी मागणी अजित पवार यांनी केली. १२ मे १८७५ रोजी पुण्याजवळील सुपे येथे सावकार आणि  ब्रिटिशांच्या रयतवारी पद्धतीविरुद्ध शेतकऱ्यांनी उठाव केला. त्याला दख्खनचा उठाव…

‘विघ्नहर’चा हंगाम चालला 167 दिवस

Satyashil sherkar

9,91,101 साखर पोती उत्पादन : चेअरमन सत्यशीलदादा शेरकर पुणे : जुन्नर तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा सन २०२५-२६चा गळीत हंगाम संपला आहे. यंदा हा कारखाना तब्बल १६७दिवस चालला आहे. शासनाच्या धोरणामुळे साखर कारखाने उशिरा सुरू झाले तसेच आपल्या कारखान्याचे विस्तारीकरण…

गेवराई तालुक्यात उसाच्या क्षेत्रात दुप्पट वाढ

sugarcane field

जातेगाव : गेवराई तालुक्यात मागील वर्षात पाऊसकाळ चांगल्या प्रकारे झाल्याने यावर्षी उसाचे क्षेत्र दुपटीने वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे गेवराई तालुक्यातील धोंडराई, तळणेवाडी, तलवाडा, जातेगाव, टाकरवण या पट्ट्यामध्ये ऊस लागवड जास्त प्रमाणात दया देली आहे. परिणामी क्षेत्र राहिल्याचे दिसते. हा भाग…

सहकार कायद्यात आवश्यक ते बदल करणार – फडणवीस

devendra fadanvis

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा मुंबई : राज्यात सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांना एकच कायदा आणि सारखेच नियम लागू आहेत. पण वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्थांच्या आवश्यकता वेगळ्या आहेत. त्यामुळे वित्तीय संस्था, कृषी प्रक्रिया संस्था अशा प्रत्येक क्षेत्राशी निगडित सहकारी संस्थांसाठी त्या…

सह. साखर कारखान्यांच्या अडचणींबाबत आयोग स्थापन करा : पवार

MSC Bank 150 symposium

मुंबई : महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांची सद्यस्थिती आणि त्यांच्या अडचणींचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने आयोग नियुक्त करावा, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केले. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेद्वारे आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना शरद पवार…

शेखर गायकवाड -वाढदिवस

“यशदा”चे अतिरिक्त महासंचालक , निवृत्त साखर आयुक्त , ज्येष्ठ सनदी अधिकारी आणि नेहमी लोकाभिमुख प्रशासन राबवून , आपल्या कामाचे वेगळे मॉडेल निर्माण करणारे श्री. शेखर गायकवाड यांचा 13 मे रोजी वाढदिवस. पुणे पालिका आयुक्त म्हणून त्यांनी ऐन कडक लॉकडाऊनच्या काळात…

शाश्वत विकास आणि समावेशक समृद्धीसाठी हे करण्याची गरज ….

P G Medhe Article

–पी. जी. मेढे भारताची ऊस अर्थव्यवस्था देशभरातील ५ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना आणि शेकडो साखर कारखान्यांना आधार देते. बदलत्या हवामान परिस्थिती, वाढत्या इनपुट खर्च आणि वाढत्या जागतिक स्पर्धेमुळे, भारतातील ऊस शेती आणि प्रक्रिया क्षेत्रांना उत्पादकता, नफा आणि शाश्वतता सुनिश्चित करणाऱ्या आधुनिक…

खांडसरी नियमन : साखर अर्थ व्यवस्थेच्या सुसूत्रीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

P G Medhe Sugar Indjustry Expert

–पी. जी. मेढे साखर नियंत्रण आदेश, २०२५ मध्ये सुधारणा करण्याच्या सरकारच्या दूरदर्शी निर्णयामुळे, भारतीय साखर उद्योग परिवर्तनाच्या वळणावर उभा आहे, ज्याचा उद्देश खांडसरी कारखान्यांना त्याच्या नियामक कक्षेत समाविष्ट करणे आहे. साखर उत्पादन आणि वितरणात एकरूपता, पारदर्शकता आणि न्याय्य देखरेख आणण्याचा…

अडचणीच्या वेळी रणांगण सोडणे हा पळपुटेपणा : अजित पवार

Ajit Pawar

‘श्री छत्रपती’ला अडचणीतून बाहेर काढणार; श्री जय भवानीमाता पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ बारामती : श्री छत्रपती कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मी भागच घेणार नव्हतो. परंतु, अडचणीच्या वेळी रणांगण सोडणे हा पळपुटेपणा असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. ‘श्री छत्रपती’च्या  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…

ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवा – थोरात

sugarcane FRP

१५० रुपयांची एफआरपी वाढ फसवी कराड : सध्या शेतकऱ्यांचा विचार केला तर त्यांना उसाला प्रति टन ४००० रुपये दर मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारने काही पावले उचलली पाहिजेत. कसल्याही परिस्थितीत काटामारी थांबली पाहिजे. ऊस तोडणी व वाहतूक…

Select Language »