Category Headlines

imp happenings to be treated as headlines

आता साखर उद्योगासाठी महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार

अहिल्यादेवी नगर/सुखदेव फुलारी महाराष्ट्र शासन, सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने महाराष्ट्र राज्यातील सहकारी आणि खाजगी साखर कारखान्यांसाठी प्रोत्साहनपरपारितोषिक योजना सुरू केली आहे. महाराष्ट्र शासन, सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने दि.१२ नोव्हेंबर रोजी  शासन निर्णय जारी केला असून त्यात म्हंटले आहे…

…तरच साखर उद्योगाचे भवितव्य उज्ज्वल होईल : मंत्री गडकरी

Nitin Gadkari

लातूर : ऊस उत्पादक शेतकऱ्याने कमीत-कमी पाणी, खत आणिउत्पादन खर्च यातून अधिक उत्पादन मिळवले पाहिजे. शेती हे एक विज्ञान आहे. उद्योग केवळ साखरेपुरता मर्यादित राहू न देता इथेनॉल, इंधन आणि हवाई इंधन याकडे कारखानदारांनी लक्ष दिले पाहिजे. शेतकरी ऊर्जादाता बनल्याशिवाय…

केंद्र सरकार देणार १.५ दशलक्ष टन साखर निर्यातीला परवानगी

नवी दिल्ली : केंद्रीय अन्नमंत्री प्रल्हाद जोशी यांनी नुकतीच १.५ दशलक्ष टन साखर निर्यातीला परवानगी देण्याचा निर्णय विचाराधिन असल्याचे सांगितले आहे. तसेच, शेतकऱ्यांना जलद पेमेंट मिळण्यास मदत करण्यासाठी मोलॅसिसवरील ५० टक्के निर्यात कर रद्द करण्याचाही विचार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. …

गेवराई तालुक्यात तब्बल २० एकर ऊस शॉर्टसर्किटने जळून खाक

burned Sugarcane field

गेवराई : तालुक्यात तब्बल २० एकर ऊस शॉर्टसर्किटने जळून खाक झाल्‍याची घटना ८ नोव्हेंबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास घडली. यात १० शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्याचे जवळपास ३० लाखांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. महावितरणच्या गलथान कारभारामुळेचे ही घटना…

साखरेचा कोटा कमी देऊनही दरात घसरण!

Sugar Production

मुंबई : नोव्हेंबर महिन्यासाठी साखरेचा कोटा कमी देऊनही ग्राहकांकडील खरेदी रोडावली आहे, त्‍यामुळे राज्‍यातील घाऊक बाजारपेठेत साखरेचे दर प्रति क्‍विंटलला ५० रुपयांनी घटल्‍याचे सांगण्यात आले. बाजारात एस ३० ग्रेड साखरेचा प्रति क्‍विंटलचा दर हा ४१५० ते ४२०० रुपयांनी घटून ४१०० ते…

…अखेर ऊस उत्‍पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

कर्नाटक सरकारकडून उसाला ३,३०० रुपये दर देण्याची घोषणा बंगळूर : कर्नाटक राज्‍यात गेली आठ दिवसांपासून सुरू असलेल्‍या आंदोलनाला अखेर यश मिळाले. या आंदोलनाची दखल घेत कर्नाटक सरकारकडून ऊस उत्‍पादक शेतकऱ्यांच्या उसाला ३,३०० रुपये दर देण्याची घोषणा करण्यात आली, त्‍यामुळे आंदोलक शेतकऱ्यांनी…

इथेनॉल धोरणातील अनिश्चितता, साखर उद्योगाला अडचणींच्या खाईत ढकलणार!

Article on Ethanol by Rajendra Jagtap, Baramati

भारताच्या ऊसावर आधारित ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे, तसेच आयातीत पेट्रोलवरील अवलंबित्व कमी करणारे केंद्र सरकारचे इथेनॉल मिश्रण धोरण (Ethanol Blending Policy) ही संकल्पना निश्चितच दूरदृष्टीपूर्ण आहे. परंतु गेल्या काही वर्षांतील धोरणात्मक अस्थिरता, बदलते निर्णय आणि प्रशासनिक विलंब यांनी या उपक्रमाला…

मी साखर कारखाना बोलतोय…

Bhaskar Ghule Article 12

साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावले या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही क्षण आले. कारखाना बोलू लागला, तर तो काय सांगेल? त्याच…

गळीत हंगाम नव्हे, तर इक्षुदंड महोत्सव!

Sugarcane Festival by SugarToday Magazine

–नंदकुमार सुतार, मुख्य संपादक (शुगरटुडे) लांबलेला पावसाळा, लहरी पावसाने मराठवाड्यात घातलेला धुमाकूळ, सरकारची धोरणात्मक धरसोड, सुमारे २१६ कारखान्यांनी गाळपासाठी केलेले अर्ज, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी सरकारने साखर कारखान्यांवर टाकलेला भार, ऊस तोड मजुरांचा तुटवडा, गुन्हाळघरांचा वाढता जोर….. अशा पार्श्वभूमीवर यंदाचा म्हणजे…

युरोप व अमेरिकेतून मागणी

Agri Export opportunities for farmer - Mangesh Titkare

कृषी मालाचा जागतिक व्यापार करारामध्ये सन 1993 मध्ये समावेश करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी सन 1995 पासून करण्यात आली आहे. कृषी मालाकरीता जागतिक बाजारपेठ खुली झाल्यानंतर विविध देशांना कृषीमाल निर्यातीसाठी प्रचंड संधी निर्माण झाल्या आहेत. वाढत्या कृषीमाल निर्यातीबरोबरच त्याची गुणवत्ता, कीड, रोगापासून  मुक्तता, पिकावरील…

Select Language »