…तर अनेक साखर कारखान्यांचे कामकाज ठप्प होईल!
केंद्र सरकारने ३० एप्रिल २०२५ रोजी जाहीर केलेल्या मंत्रिमंडळ समितीच्या निर्णयात, आगामी गळीत हंगामासाठी उसाचा रास्त आणि किफायतशीर भाव (FRP) प्रति क्विंटल ३४० रुपयांवरून ३५५ रुपयांपर्यंत वाढवला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळतो, परंतु २०१९ मध्ये, जेव्हा FRP प्रति…








