Category Articles

राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना साखर कारखान्याच्या चेअरमनपदाची *भुरळ*

Ajit Pawar Malegaon Sugar

 पुणे : बहुचर्चित माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उडी घेऊन, भावी चेअरमन आपणच आहोत, अशी घोषणा करून टाकली. त्यामुळे खासदारकी, आमदारकी, विविध मंत्रिपदे, चारवेळा उपमुख्यमंत्रीपद सांभाळणाऱ्या अजितदादांना एका कारखान्याच्या चेअरमनपदाची भुरळ कशी काय पडली, असा सवाल…

सर्वच क्षेत्रात दमदार *कदम*!

Dr. Shivajirao Kadam Birthday

विविध क्षेत्रांत नवी यशोशिखरे पादाक्रांत करणारे बहुआयामी, ज्ञानी व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. शिवाजीराव कदम. उद्योग, शिक्षण असो, समाज कारण असो की साहित्य-कला-संस्कृती…  कोणतेही क्षेत्र घ्या, तिथं डॉ. कदम सर यांचा ठसा उमटलेला आहेच. त्यांचा 15 जून रोजी वाढदिवस त्यानिमित्त ‘शुगरटुडे’च्या वतीने…

6व्या, 7व्या, 8व्या पंचवार्षिक योजना कालावधीत झालेला साखर क्षेत्राचा विकास

Mangesh Titkare's Article

ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले.  या उद्योगाचा इतिहास, त्यासमोरील आव्हाने, दीर्घकालीन आणि लघुकालीन उपाययोजना, उद्योगाच्या अपेक्षा …. इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी सहकार विकास महामंडळाचे एमडी, माजी साखर सहसंचालक, अभ्यासू अधिकारी…

डिजिटल सुविधा – मूलभूत हक्क

Nandkumar Kakirde

“डिजिटल तंत्रज्ञान” म्हणजे इंटरनेट,संगणक,स्मार्टफोन किंवा कोणत्याही  डिजिटल सेवांची उपलब्धता प्रत्येक  नागरिकाला सहजगत्या, विनासायास  मिळणे हा घटनेने दिलेला मूलभूत अधिकार आहे, असा महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला. या निर्णयाचा वेध. सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एका  महत्त्वाचा निकाल दिला असून “डिजिटल ॲक्सेस”…

दारिद्र्यरेषा आणि डेटाची कमाल!

VIJAY GOKHALE ARTICLE

विजय गोखले काही दिवसांपूर्वी जागतिक बँकेने एक मोठे पाऊल उचलले. त्यांनी आंतरराष्ट्रीय दारिद्र्यरेषा (International Poverty Line – IPL) वाढवली. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की याचा अर्थ काय, तर दारिद्र्यरेषा म्हणजे एखाद्या व्यक्तीला अन्न, वस्त्र आणि निवारा यांसारख्या मूलभूत गरजा पूर्ण…

रेपो दर कपात : साखर कारखान्यांची कोट्यवधीची बचत शक्य

RBI article by Kakirde Nandkumar

–श्री. पी. जी. मेढे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रेपो दरात ०.५% कपात करत तो ६.००% वरून ५.५०% केला आहे. आर्थिक प्रवाह वाढवण्यासाठी आणि उद्योगांवरील व्याजाचा भार कमी करण्यासाठी हा निर्णय योग्य वेळी घेतलेला आहे. विशेषतः महाराष्ट्रासारख्या राज्यांतील सहकारी…

ऊसावर आधारित भारतातील पहिले बायोप्लास्टिक संयंत्र

BioPlastic Balrampur BioYug

बलरामपूर बायोयुग (Balrampur Bioyug) हे भारतातील पहिले पीएलए (Polylactic Acid) बायोप्लास्टिक्स ब्रँड आणि पूर्णतः एकात्मिक (fully integrated) पीएलए बायोप्लास्टिक संयंत्र आहे. या उपक्रमाचा उद्देश ऊसापासून मिळवलेल्या साखरेचे रूपांतर बायो-प्लास्टिकमध्ये करणे हा आहे. या कल्पनेची सुरुवात एका प्रश्नातून झाली: जर प्लास्टिकचे…

साखर कारखान्यातील राखेपासून मजबूत विटा

Bagasse Ash Bricks

कानपूर- साखर कारखान्यांमधून बाहेर पडणारी राख वायू प्रदूषणाचे मोठे कारण आहे, परंतु आता त्यावर पर्यावरणपूरक आणि कायमस्वरूपी उपाय सापडला आहे. राष्ट्रीय शर्करा संस्थेचे माजी संचालक प्रो. नरेंद्र मोहन यांच्या नेतृत्वाखालील शोध पथकाने या राखेपासून सुंदर आणि टिकाऊ विटा तयार करण्याची…

नामवंत आहारतज्ज्ञ दिवेकर यांचे मत

Rujuta Divekar on Sugar

मुंबई : सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ (nutritionist) रुजुता दिवेकर यांच्या ताज्या मतानुसार, साखर ही आपल्या आरोग्याची खरी शत्रू नाही, तर आपली जीवनशैली आहे. अनेकदा साखरेला ‘विष’ म्हणून हिणवले जाते, मात्र रुजुता दिवेकर या विचाराला आव्हान देतात. त्यांचे म्हणणे आहे की, जीवनशैलीतील अनियमितता…

साखर बाजारपेठ स्थिर राहण्याचा महासंघाचा अंदाज

NFCSF Meeting with Govt

नवी दिल्ली – सध्या भारतीय साखर बाजारपेठ स्थिर असून, आगामी काळातही दरात स्थिरता राहण्याची अपेक्षा आहे, असे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाने (NFCSF) जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे. इथेनॉल मिश्रण कार्यक्रम (EBP) च्या माध्यमातून साखर उद्योगाचे पुनरुज्जीवन होत असले…

Select Language »