‘सह्याद्री’ का अभेद्य राहिला?

बाळासाहेब पाटील यांचा संयम आणि लढावू बाणा ठरला महत्त्वाचा पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ‘सह्याद्री’ हा ‘अभेद्य’च राहिला. सत्ताधाऱ्यांच्या एकीमुळे ‘सह्याद्री’चे ‘शिलेदार’ हे बाळासाहेबच आहेत, यावर सभासदांनीच मोहोर उमटवली. विधानसभेच्या पराभवानंतर विरोधकांनी केलेल्या एकीमुळे या…









