Category Articles

‘सह्याद्री’ का अभेद्य राहिला?

Balasaheb Patil Sahyadri SSK

बाळासाहेब पाटील यांचा संयम आणि लढावू बाणा ठरला महत्त्वाचा पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ‘सह्याद्री’ हा ‘अभेद्य’च राहिला. सत्ताधाऱ्यांच्या एकीमुळे ‘सह्याद्री’चे ‘शिलेदार’ हे बाळासाहेबच आहेत, यावर सभासदांनीच मोहोर उमटवली. विधानसभेच्या पराभवानंतर विरोधकांनी केलेल्या एकीमुळे या…

भारतीय ‘ स्टार्टअप्स’ची कोंडी

Nandkumar Kakirde lekh

प्रा. नंदकुमार काकिर्डे* केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री श्री पियुष गोयल यांनी अलीकडेच भारतातील स्टार्टअप बाबत एक विधान केले होते. त्याबाबत सोशल मीडियावर उलट सुलट चर्चेचा भडीमार होत राहिला. या पार्श्वभूमीवर भारतातील स्टार्टअप कंपन्यांनी “व्यापारी किंवा किरकोळ सेवा स्वरूपाचे” व्यवसाय…

बांध कोरण्यातील आनंद!

Shekhar Gaikwad ARTICLE SERIES

–शेखर गायकवाड महाराष्ट्र राज्याचे निवृत्त साखर आयुक्त आणि ज्येष्ठ सनदी अधिकारी शेखर गायकवाड यांनी विपुल लिखाण केले आहे. त्यांची सुमारे दोन डझनावर पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांची निरीक्षण नजर साहित्यिक कलाची आहे आणि ते समाजातील अपप्रवृत्तींना चिमटे काढत, विविध लेखन प्रांतात…

मल्टिफीड डिस्टिलरीज क्रांतिकारी ठरणार

Multifeed Distillery

अविनाश देशमुख महाराष्ट्रातील साखर उद्योग हा राज्याच्या कृषी आणि औद्योगिक अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. महाराष्ट्रातील प्रचंड ऊस उत्पादनामुळे, भारताच्या साखर उत्पादनात राज्याचा मोठा वाटा आहे. परंतु, साखरेच्या किमतीतील चढ-उतार, अतिरिक्त उत्पादन आणि पर्यावरणीय समस्या यांसारख्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि…

पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख

Panjabrao Deshmukh

जन्म- २७ डिसेंबर १८९८ अमरावती जिल्ह्यातील पापळ या गावी.त्यांच्या वडिलांचे नाव शामराव व आईचे नाव राधाबाई, हे त्यांचे पहिलेच अपत्य. राधाबाई अत्यंत धार्मिक वृत्तीच्या होत्या. पण शिस्त फार कडक होती. त्यांना मुलांनी कसेही वागणे आवडत नसे त्यामुळे पंजाबराव यांना चांगले…

भारतीय साखर उद्योगाचा भविष्यकाळ

Sugar Industry 2030

भारत आणि जगातील बदलते परिप्रेक्ष्य (२०३०) साखर उद्योग एक क्रांतिकारी टप्प्यावर पोहोचत आहे, जिथे तंत्रज्ञानातील प्रगती, जागतिक ग्राहक प्रवृत्ती, आणि शाश्वततेकडे झुकणारे धोरण हे एकत्र येत आहेत. २०३० पर्यंत साखर वापराच्या पद्धतींमध्ये मोठे बदल, ऊसशेतीतील नवकल्पना, आणि मूल्यवर्धित उपपदार्थांची निर्मिती…

तीन ते पाच पंचवार्षिक योजना काळात सह. साखर कारखानदारीचा विकास

Mangesh Titkare Article

ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले.  या उद्योगाचा इतिहास, त्यासमोरील आव्हाने, दीर्घकालीन आणि लघुकालीन उपाययोजना, उद्योगाच्या अपेक्षा …. इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी सहकार विकास महामंडळाचे एमडी, माजी साखर सहसंचालक, अभ्यासू अधिकारी…

From CO₂ to Ethanol

CO2 to Ethanol

A Technical Deep Dive into Fe/Cu-NC Dual-Atom Catalysis for Industrial Applications The electrochemical reduction of CO₂ (CO2RR) into ethanol (C₂H₅OH) offers a sustainable pathway to produce liquid fuels while mitigating greenhouse gas emissions. A recent breakthrough in a heteroatom-coordinated Fe/Cu…

ऊस वाहतूक आणि विम्याची गरज

Sugarcane Transport Insurance

भारतातील ऊस उत्पादक शेतकरी त्यांच्या पिकांची शेतातून साखर कारखान्यांपर्यंत वाहतूक करताना अनेक गंभीर आव्हानांना तोंड देतात. खराब रस्ते, वाहनांवर अतिरिक्त भार आणि वाहनांची अपुरी देखभाल यामुळे अनेकदा अपघात होतात, ज्यामुळे उसाचे मोठे नुकसान होते. जेव्हा अशा दुर्दैवी घटना घडतात, तेव्हा…

गिरमकर गेले सर्वांना हुरहुर लावून!

Shashikant Giramkar Obit

दौंड शुगरचे प्रॉडक्शन मॅनेजर शशिकांत विश्वनाथ गिरमकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या जाण्याने साखर उद्योगात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांचे आकस्मिक जाणे सर्वांना हुरहुर लावून गेले आहे. त्यांनी अनेक वर्षे साखर उद्योगासाठी विविध पदांवर योगदान दिले. स्व. गिरमकर यांच्या…

Select Language »