सर्व २१० साखर कारखाने बंद, गळीत हंगामाची अधिकृत सांगता

पुणे : राज्याचा ऊस गळीत हंगाम अखेर अधिकृतपणे संपला आहे. साखर आयुक्तालयाने परवा जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार यंदा २१० कारखान्यांना गळिताचे परवाने दिले होते. ते सर्व कारखाने १५ एप्रिल अखेर बंद झाले. २०२२-२३ या गळीत हंगामासाठी सहकारी १०६ आणि खासगी…