Tag sugar industry news

‘विघ्नहर’चा हंगाम चालला 167 दिवस

Satyashil sherkar

9,91,101 साखर पोती उत्पादन : चेअरमन सत्यशीलदादा शेरकर पुणे : जुन्नर तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा सन २०२५-२६चा गळीत हंगाम संपला आहे. यंदा हा कारखाना तब्बल १६७दिवस चालला आहे. शासनाच्या धोरणामुळे साखर कारखाने उशिरा सुरू झाले तसेच आपल्या कारखान्याचे विस्तारीकरण…

गेवराई तालुक्यात उसाच्या क्षेत्रात दुप्पट वाढ

sugarcane field

जातेगाव : गेवराई तालुक्यात मागील वर्षात पाऊसकाळ चांगल्या प्रकारे झाल्याने यावर्षी उसाचे क्षेत्र दुपटीने वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे गेवराई तालुक्यातील धोंडराई, तळणेवाडी, तलवाडा, जातेगाव, टाकरवण या पट्ट्यामध्ये ऊस लागवड जास्त प्रमाणात दया देली आहे. परिणामी क्षेत्र राहिल्याचे दिसते. हा भाग…

सहकार कायद्यात आवश्यक ते बदल करणार – फडणवीस

devendra fadanvis

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा मुंबई : राज्यात सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांना एकच कायदा आणि सारखेच नियम लागू आहेत. पण वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्थांच्या आवश्यकता वेगळ्या आहेत. त्यामुळे वित्तीय संस्था, कृषी प्रक्रिया संस्था अशा प्रत्येक क्षेत्राशी निगडित सहकारी संस्थांसाठी त्या…

दौलत  कारखान्याला कर्जातून मुक्त करण्यात यश

चंदगड : दौलत कारखान्याला जिल्हा बँकेच्या कर्जातून मुक्त करण्यात यश आले आहे. तासगावकर शुगर्सच्या काळातील शिल्लक एफआरपीही महिनाभरात देणार असल्याची माहिती अथर्वचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी दिली. हलकर्णी (ता. चंदगड) येथे आज कारखाना कार्यस्थळावर मिल रोलर पूजन कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून…

ऊस शेतीसाठी AI करिता साखर संघाची राज्यव्यापी मोहीम

Baramati ADT AI article Dilip Patil

पुणे : ऊस शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI (एआय) चा मोठ्या प्रमाणावर वापर व्हावा म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ मैदानात उतरला असून, कार्यशाळा घेतल्या जात आहेत. सध्याचे ऊस लागवड तंत्र जुनाट असल्याने उत्पादकता घटली आहे. त्यामुळे गाळपाचे दिवस…

शाश्वत विकास आणि समावेशक समृद्धीसाठी हे करण्याची गरज ….

P G Medhe Article

–पी. जी. मेढे भारताची ऊस अर्थव्यवस्था देशभरातील ५ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना आणि शेकडो साखर कारखान्यांना आधार देते. बदलत्या हवामान परिस्थिती, वाढत्या इनपुट खर्च आणि वाढत्या जागतिक स्पर्धेमुळे, भारतातील ऊस शेती आणि प्रक्रिया क्षेत्रांना उत्पादकता, नफा आणि शाश्वतता सुनिश्चित करणाऱ्या आधुनिक…

…अन्यथा कारखान्यांचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता

sugar factory

विश्वासराव नाईक कारखान्याचे कार्यकारी संचालक अमोल पाटील यांची माहिती शिराळा :  भारतीय साखर उद्योग महत्वाच्या टप्प्यावर आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून काम करणाऱ्या साखर कारखान्यांची कार्यक्षमता देखील सुनिश्चित केली पाहिजे. अनेक वेळा उसाच्या रास्त किंमत वाढवूनही, साखरेची किमान विक्री किंमत…

भोगावती कारखान्याच्या वतीने रोजगार मेळावा

Bhogawati Sugar

राशिवडे : काँग्रेसचे नेते आमदार पी. एन. पाटील-सडोलीकर यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त शाहूनगर परिते, ता. करवीर येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या वतीने घेण्यात आलेल्या रोजगार मेळावा मोठ्या उत्साहात नुकताच पार पडला. या मेळाव्याला कोल्हापूरसह कागल, शिरोली, गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतींतील १६…

थकित ऊस बिल द्या, अन्यथा आत्मदहनाचा इशारा

Sugarcane co-86032

अणदूर : सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्याने गत गळीत हंगामातील ऊसबील अद्यापही दिले नाही. ऊसबील तात्काळ द्यावे अन्यथा आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा अणदूर येथील शेतकऱ्यांनी साखर आयुक्तांना निवेदन देऊन दिला आहे. या निवेदनात म्हटले की, गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात शेतकऱ्यांनी कारखान्यास गाळपासाठी…

५०० टीसीडी क्षमतेची गुऱ्हाळघरेही नियंत्रणाखाली

Jaggary Industry

मुंबई : नव्या साखर नियंत्रण आदेशात साखर आणि उप उत्पादनांची स्पष्ट व्याख्या केल्यामुळे, राज्यातील मोठी गुऱ्हाळघरेदेखील सरकारच्या पूर्ण नियंत्रणाखाली आली आहेत. त्याचबरोबर या गुऱ्हाळघरांसाठी एफआरपी बंधनकारक झाला आहे. ५०० टीसीडी आणि त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या गुऱ्हाळांना नवा नियंत्रण आदेश लागू झाला…

Select Language »