उस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणे गरजेचे ः राजू शेट्टी

नवी दिल्ली : एफआरपीसंदर्भातील उच्च न्यायालयात जिंकलेली लढाई आता सर्वोच्च न्यायालयातही जिंकणार आहोत, अशी प्रतिक्रिया माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील कारखानदारांच्या दबावाला बळी पडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कायदेशीररीत्या…










