खळबळजनक : ७० लाखांच्या थकबाकीतून ऊसतोड मुकादमाचे अपहरण

धारूर: कामगारांच्या थकबाकीच्या वादातून एका ऊसतोड मुकादमाला साखर कारखान्याच्या लोकांनी पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धारूर तालुक्यातील कासारी बोडखा येथील दादासाहेब बडे असे अपहरण झालेल्या मुकादमाचे नाव असून, या घटनेमुळे ऊसतोड कामगार आणि मुकादमांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.…












