Tag sugarcane news

श्रीराम कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती

Shriram Sugar Phaltan

प्रशासक म्हणून प्रियांका आंबेकर यांची नियुक्ती पुणे : फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्यावर अखेर प्रशासक नेमण्यात आला असून, फलटणच्या उपविभागीय अधिकारी प्रियांका आंबेकर यांच्यावर प्रशासकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेवर राज्य सरकारच्या वतीने स्थगिती…

‘सह्याद्री’च्या बॉयलरमध्ये स्फोट झाल्याचे वृत्त चुकीचे : व्यवस्थापन

Sahyadri Boiler Explosion

कराड : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलरमध्ये स्फोट झाल्याचे वृत्त चुकीचे आहे. बॉयलरमध्ये स्फोट वगैरे झालेला नसून, चिमणीमध्ये चोकअप झाल्यामुळे साईड प्लेट फाटली आणि मोठा आवाज झाला, असे स्पष्टीकरण कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी दिले आहे. सह्याद्रि सहकारी साखर…

एक खिडकी योजना ऊसतोड कामगारांसाठी राबवा: डॉ. गोऱ्हे

Dr. Neelam Gorhe Meeting

मुंबई : मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील ऊस तोडणी कामगारांसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागातील अधिका-यांचा समावेश करून विकास व सहाय्य समिती स्थापन करावी. ऊस तोडणी कामगारांसाठी शासनाच्या सर्व योजना एकाच प्लॅटफॉर्मवर देता येतील यासाठी एक ॲप तयार करावे, ट्रॅकींग सिस्टीम, रेशनची…

ऊस उत्पादकांना दिलासा! आता मिळणार एकरकमी ‘एफआरपी’

sugarcane FRP

मुंबई: एकरकमी  ‘एफआरपी’ मिळण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.  उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली, त्यात हा निकाल देण्यात आला. एकरकमी ‘एफआरपी’चा कायदा पूर्ववत व्हावा, यासाठी दाखल याचिकेवर निकाल देत…

गाळप हंगाम ८३ दिवसांवर ; कमी उत्पादनामुळे कारखाने अडचणीत

sugarcane Crushing season

पुणे : यंदा सरासरी गाळप हंगामाचा कालावधी ८३ दिवसांवर आल्याने त्याचा विपरीत आर्थिक परिणाम सर्व कारखान्यांसाठी चिंतादायक आहे. राज्यातील २०० साखर कारखान्यांचा गाळप हंगाम हा सरासरी १४० ते १५० दिवस चालला, तरच अर्थकारण टिकणारे राहते. सुमारे ८० लाख टनांइतक्याच कमी…

ऊस शेतीसाठी AI, बारामतीच्या परिषदेला प्रचंड प्रतिसाद

Baramati Sugarcane AI Conference

पुणे : साखर उद्योग टिकवायचा असेल, तर ऊसाचे उत्पादन वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिएल इंटेलिजन्स : एआय) वापर क्रांतिकारी ठरणार आहे. त्याचा महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अंगीकार करावा, असा आग्रह तज्ज्ञ वक्ते आणि मान्यवर…

श्रीविठ्ठल कारखान्यावर ‘बायो सीएनजी’ची उभारणी

पंढरपूर ः वेणुनगर गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर बायो सीएनजी प्रकल्पाची उभारणी केली आहे. नुकतेच त्याचे पुजनही करण्यात आल्याने लवकरच नागरिकांना वेळेत गॅस उपलब्ध होणार आहे, त्यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे.  चेअरमन अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक्स.ई.एम.एक्स. प्रोजेक्टस्…

उंदरांनी फस्त केला ४ कोटींचा ऊस

Rats eat sugarcane

कानपूर : यावर्षी कानपूरमधील घाटमपूर या ऊस उत्पादक क्षेत्रात उसाचे उत्पादन सुमारे ३० टक्क्यांनी कमी झाले आहे. त्यामुळे फेब्रुवारीमध्येच कारखान्यांसाठी शेतात ऊस शिल्लक राहिला नाही. कारण, शेतात मोठ्या संख्येने झालेला उंदरांचा सुळसुळाट. प्रशासनाच्या अंदाजानुसार उंदरांनी तब्बल ४ कोटींहून अधिक किमतीचा…

इथेनॉल : केंद्राची सहकारी साखर कारखान्यांसाठी सुधारित योजना

Ethanol

केंद्र सरकारच्या अन्न मंत्रालयाने सहकारी साखर कारखान्यांना त्यांच्या इथेनॉल प्रकल्पांचे रूपांतर करून वर्षभर धान्य जसे की मका आणि खराब झालेल्या अन्नधान्याचा वापर करून चालवता यावे यासाठी नवीन योजना जाहीर केली आहे. सुधारित इथेनॉल व्याज सवलत योजना या उपक्रमाचा भाग असून,…

साखर तारण कर्ज चार टक्क्यांनी द्या

Raju Shetti-Muralidhar Mohol

राजू शेट्टी यांची केंद्र सरकारकडे मागणी नवी दिल्ली : देशातील साखर कारखाने उत्पादित झालेल्या साखरेवर १० ते १४ टक्के व्याजदराने माल तारण कर्ज काढून उस उत्पादक शेतक-यांची एफ. आर. पी. ची रक्कम अदा करतात. यामुळे कारखान्यांवर पडणा-या व्याजाचा भुर्दंड पडतो,…

Select Language »