Tag sugarcane news

राम मंदिरात वापरली उसाच्या बगॅसची भांडी : मोदी

Narendra Modi on sugarcane

दहा वर्षांत ऊस उत्पादकांना १ लाख कोटी मिळाल्याचा दावा नवी दिल्ली : ऊस हे महत्वाचे पीक असून, त्याच्या उपपदार्थांमुळे जीवाश्म इंधनावरील (पेट्रोलियम) अवलंबित्व कमी होत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी केले. तसेच उसापासून पर्यावरणपूरक वस्तू बनतात. अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या…

अनेक अडचणींवर मात करत यंदाचा गळीत हंगाम समाधानकारक

Sugarcane Crushing

महाराष्ट्रात 169 साखर कारखान्यांचे गाळप आटोपले पुणे : केंद्र सरकारचा इथेनॉलबाबतचा उशिराचा निर्णय, साखरेचे निरूत्साही करणारे दर, कमी पाऊस, कमी ऊस क्षेत्र, राज्य बँकेने घटवलेली पत… अशा प्रतिकूल परिस्थितीतही यंदा ऊस गळीत हंगाम समाधानकारक राहिला आहे. त्याबद्दल ‘शुगरटुडे’चा महाराष्ट्रातील साखर…

महाराष्ट्रात गत हंगामापेक्षा अधिक साखर उत्पादन

sugar production increase

पुणे : महाराष्ट्रात यंदाचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना, साखरेचे उत्पादन १०७ लाख टनांवर पोहोचले आहे. ते गेल्या हंगामापेक्षा जास्त आहे. यंदाच्या गळीत हंगामात एकूण २०७ साखर कारखान्यांनी सहभाग घेतला. यामध्ये १०३ सहकारी आणि १०४ खाजगी साखर कारखान्यांचा समावेश…

अशी टाळता येईल साखर कारखान्यांची फसवणूक

Bhaskar Ghule Column

साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावले या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही क्षण आले. कारखाना बोलू लागला, तर तो काय सांगेल? त्याच…

वर्धन ॲग्रोमध्ये ३४ जागांसाठी थेट मुलाखती

Jobs in Sugar industry

सातारा : खांडसरी साखर आणि जागरी पावडर उत्पादनात आघाडीवर असलेल्या वर्धन ॲग्रो प्रोसेसिंग लि. या उद्योगामध्ये उपमुख्य अभियंता, मुख्य शेती अधिकारी, चिफ केमिस्ट अशा ३४ जागा भरावयाच्या आहेत. त्यासाठी नुकतीच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. २ एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करण्यास…

डॉ. कुणाल खेमनार नवे साखर आयुक्त

Dr. Kunal Khemnar, sugar commissioner

पुणे : २०११ च्या बॅचचे आयएस अधिकारी डॉ. कुणाल खेमनार हे राज्याचे नवे साखर आयुक्त असतील. विद्यमान साखर आयुक्त अनिल कवडे यांची ते जागा घेतील. श्री. कवडे ३१ मार्च २०२४ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. डॉ. खेमनार हे २००८ मध्ये मुंबईच्या…

भारतातून बांगलादेशात साखर तस्करी होते कशी?

Meghalaya Sugar Smuggling

भारतातून बांगलादेशात मोठ्या प्रमाणावर साखर तस्करी होत आहे. त्यासाठी मेघालय राज्याचा सुरक्षित मार्ग वापरला जातो आहे. तस्कर ₹40-50 प्रति किलो दराने साखर मिळवतात आणि बांगलादेशमध्ये ₹135-140 प्रति किलो दराने विकतात. ही तस्करी होते कशी, त्याचे काय परिणाम होत आहेत इ.…

E 100 : शंभर टक्के इथेनॉल इंधनाचे १८३ पंप सुरू

Ethanol100 launched

नवी दिल्ली : केंद्र सरकारने ‘‘इथेनॉल 100″ हे पर्यायी ऑटोमोटिव्ह इंधन लाँच केले आहे. भारताच्या वाहतूक क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्याची आणि जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्याची क्षमता असलेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे मानले जात आहे.महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये ‘E100’…

… म्हणून गुजरातमध्ये अधिक एफआरपी : हर्षवर्धन पाटील

Harshwardhan Patil

सोलापूर : गुजरात राज्यांमध्ये शेतकरी आणि साखर कारखानदारांमध्ये चांगला समन्वय आहे, खूप खेळीमेळीचे वातावरण आहे. तेथील कारखान्यांवर बँकांच्या कर्जाचा बोजा नाही, अशा कारणांमुळे तेथील शेतकऱ्यांना महाराष्ट्राच्या तुलनेत उसाला अधिक एफआरपी मिळतो, असे विश्लेषण राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष आणि…

३० टनांची साखर चोरी पकडली, तिघांवर गुन्हा दाखल

Warna Sugar theft

कोल्हापूर : जिल्ह्यातील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याने विक्रीसाठी पाठवलेल्या ३० टन साखरेची चोरी झाली असून, या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रक मालक सोहेल दस्तगीर पटेल रा. लक्ष्मीनगर,मलकापुर ता. कराड जिल्हा सातारा यास कोडोली पोलिसांनी…

Select Language »