कामगारांसाठी कारखानदार व कामगार संघटनांचा सकारात्मक विचार गरजेचा

शरद पवार : पन्हाळा येथे साखर कामगार प्रतिनिधी मंडळ कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरास प्रारंभ सातारा : कारखान्यात कामगार संख्या दोन हजार होती. आज त्याच कारखान्याची गाळप क्षमता वाढली कामगार संख्या तीच आहे. त्यामुळे कामगाराला दिवसेंदिवस नवीन व्यवसाय शोधावा लागत आहे, त्यामुळे…









