SugarToday

SugarToday

त्या साखर कारखान्यांना भरावा लागणार कोट्यवधींचा दंड?

sugar industry new rules

पुणे : गाळप हंगामाबाबतचा शासकीय आदेश डावलणाऱ्या राज्यातील साखर कारखान्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू झाली असून, संबंधित कारखान्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू झाला आहे.…

वारसा डळमळला …

कलीयुगी काळवेळ  बदलला|मानवाच्या बुद्धीला पडली छिद्र||त्याने मानवी  विचार बदलला|पण नाही बदलले  सुर्य चंद्र||१|| खिसा रिकामा पण  ऐट जोमानं|पाहुण्यांनी  भरेघरआनंदानं||काका,मामा, दादा,नाना यांना मान| मावशीसह,सगळ्यांचा  सन्मान||२|| होती पोरं लाडाची एक समान|भाऊ भाऊ दिसती रामलक्ष्मण||सगळेआजोबांचे वारसदार|घरीदारी होते एकच चुल्हाण||३|| चटणी भाकरी न कांदा लसूण|खायचे, तयांना हेच  पकवान|| येत नसे थकवा…

१७० कारखान्यांचे गाळप सुरू, ४३ कारखान्यांचे परवाने लटकले

Dr. Sanjay Kolte with SugarToday Chief Editor Nandkumar Sutar

पुणे : राज्यातील ऊस गळीत हंगामाची सुरुवात १ नोव्हेंबर पासून झाली असली, तरी ४३ साखर कारखान्यांना अद्याप गाळप परवाने मिळण्यामध्ये अनेक अडचणी आहेत, मात्र १७० साखर कारखान्यांचा गाळप हंगाम जोरात सुरू आहे. गत हंगामापेक्षा सुमारे २० ते २२ टक्के अधिक…

उत्तम गळीत हंगामासाठी भास्कर घुले यांची ७२ कि.मी.ची पायी वारी

Bhaskar Ghule in Alandi Wari

पुणे : साखर उद्योगासाठी यंदाचा ऊस गळीत हंगाम उत्तम जावा, या उद्देशाने या क्षेत्रामध्ये गेली ३७ वर्षे झोकून देऊन काम करणाऱ्या एका झपाटलेल्या व्यक्तीने ७२ किलोमीटरची पायी वारी केली. हे व्यक्तिमत्त्व आहे- श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री.…

आता साखर उद्योगासाठी महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार

अहिल्यादेवी नगर/सुखदेव फुलारी महाराष्ट्र शासन, सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने महाराष्ट्र राज्यातील सहकारी आणि खाजगी साखर कारखान्यांसाठी प्रोत्साहनपरपारितोषिक योजना सुरू केली आहे. महाराष्ट्र शासन, सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने दि.१२ नोव्हेंबर रोजी  शासन निर्णय जारी केला असून त्यात म्हंटले आहे…

मधू दंडवते

आज बुधवार, नोव्हेंबर १२, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर कार्तिक २१, शके १९४७सूर्योदय : ०६:४४ सूर्यास्त : १८:०१चंद्रोदय : ००:५२, नोव्हेंबर १३ चंद्रास्त : १३:१३शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूदक्षिणायनऋतु : शरद्चंद्र माह :…

इथेनॉल धोरणातील अनिश्चितता, साखर उद्योगाला अडचणींच्या खाईत ढकलणार!

Article on Ethanol by Rajendra Jagtap, Baramati

भारताच्या ऊसावर आधारित ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे, तसेच आयातीत पेट्रोलवरील अवलंबित्व कमी करणारे केंद्र सरकारचे इथेनॉल मिश्रण धोरण (Ethanol Blending Policy) ही संकल्पना निश्चितच दूरदृष्टीपूर्ण आहे. परंतु गेल्या काही वर्षांतील धोरणात्मक अस्थिरता, बदलते निर्णय आणि प्रशासनिक विलंब यांनी या उपक्रमाला…

मी साखर कारखाना बोलतोय…

Bhaskar Ghule Article 12

साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावले या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही क्षण आले. कारखाना बोलू लागला, तर तो काय सांगेल? त्याच…

गळीत हंगाम नव्हे, तर इक्षुदंड महोत्सव!

Sugarcane Festival by SugarToday Magazine

–नंदकुमार सुतार, मुख्य संपादक (शुगरटुडे) लांबलेला पावसाळा, लहरी पावसाने मराठवाड्यात घातलेला धुमाकूळ, सरकारची धोरणात्मक धरसोड, सुमारे २१६ कारखान्यांनी गाळपासाठी केलेले अर्ज, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी सरकारने साखर कारखान्यांवर टाकलेला भार, ऊस तोड मजुरांचा तुटवडा, गुन्हाळघरांचा वाढता जोर….. अशा पार्श्वभूमीवर यंदाचा म्हणजे…

युरोप व अमेरिकेतून मागणी

Agri Export opportunities for farmer - Mangesh Titkare

कृषी मालाचा जागतिक व्यापार करारामध्ये सन 1993 मध्ये समावेश करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी सन 1995 पासून करण्यात आली आहे. कृषी मालाकरीता जागतिक बाजारपेठ खुली झाल्यानंतर विविध देशांना कृषीमाल निर्यातीसाठी प्रचंड संधी निर्माण झाल्या आहेत. वाढत्या कृषीमाल निर्यातीबरोबरच त्याची गुणवत्ता, कीड, रोगापासून  मुक्तता, पिकावरील…

Select Language »