ब्लॉग

साखर निर्यात 9-10 दशलक्ष टनांपर्यंत वाढण्याची अपेक्षा

sugar production

मुंबई: प्रतिकूल हवामानामुळे ब्राझीलमध्ये उत्पादन कमी झाल्यामुळे ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या साखर हंगाम 2022 मध्ये देशाची साखर निर्यात सुमारे 9-10 दशलक्ष टनांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे, असे एका अहवालात म्हटले आहे.Ind-Ra ला SS22 (साखर हंगाम 2022) साठी एकूण निर्यात 9-10 दशलक्ष टनांपर्यंत…

साखर प्रक्रिया उद्योगाच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनसाठी चर्चासत्र

sugar mill

पुणे: कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) चे पुणे विभागीय कार्यालय आणि त्याचे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन केंद्र यांच्या वतीने शनिवारी साखर प्रक्रिया उद्योगातील डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सोल्यूशन्सचा शोध घेण्यासाठी शहरात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्षमता वाढवणे आणि उर्जेचा वापर कमी करणे हे…

पुण्यात 4, 5 जून रोजी होणार राज्यस्तरीय साखर परिषद

SUGAR stock

पुणे – वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, साखर आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना महासंघ आणि वेस्ट इंडियन शुगर मिल असोसिएशनच्या वतीने चार व पाच जून रोजी राज्यस्तरीय साखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी साखर उद्योगातील सर्वोत्कृष्ट कार्यक्षमतेसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे…

दशकापूर्वी बंद पडलेल्या कारखान्यांसाठी शेकडो शेतकरी सरसावले

sugar factory

बंद कारखाना सुरू करण्यासाठी पुढाकार जवळपास एक दशकापूर्वी बंद पडलेल्या या भागातील सर्वात जुन्या सहकारी साखर कारखान्यांपैकी एकाला पुनरुज्जीवित करण्यासाठी मुरैना जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी हातमिळवणी केली आहे.जेव्हा राज्य नोकरशाहीचा एक भाग कारखान्यातील धातू नष्ट करण्याचा आणि रद्दी म्हणून विकण्याचा प्रयत्न…

बंद कारखाना सुरू करण्यासाठी शेकडो शेतकऱ्यांचा पुढाकार

sugar factory

जवळपास एक दशकापूर्वी बंद पडलेल्या या भागातील सर्वात जुन्या सहकारी साखर कारखान्यांपैकी एकाला पुनरुज्जीवित करण्यासाठी मुरैना जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी हातमिळवणी केली आहे.जेव्हा राज्य नोकरशाहीचा एक भाग कारखान्यातील धातू नष्ट करण्याचा आणि रद्दी म्हणून विकण्याचा प्रयत्न करीत आहे तेव्हा हे पाऊल…

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा इथेनॉल उत्पादनासाठी जास्त ऊस वळवला

ETHANOL PRICE HIKE

महाराष्ट्राचे साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, “या वर्षी ब्राझीलमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याने भारताला अधिक साखर निर्यात करण्याची संधी मिळाली. परंतु ब्राझीलमध्ये परिस्थिती सुधारली असल्याने आपण इथेनॉल उत्पादनावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि अधिक ऊस आणि इतर उत्पादन इथेनॉल मिश्रणासाठी रूपांतरित करणे आवश्यक आहे. सरकारची धोरणेही यासाठी मदत करत आहेत.”

32 कारखान्यांचे गाळप सुरूच

औरंगाबाद : राज्यात अद्यापही 15 लाख टनांच्यावर उसाचे गाळप बाकी आहे. . मराठवाडा, सोलापूर, उस्मानाबाद यासह अन्य भागात उसाच्या तोडी सुरू आहेत. (Sugar Factory) यातील मराठवाड्यात उसाच्या तोडीना वेग आल्याने जवळजवळ 50 टक्के कारखान्यांचा गाळप हंगाप संपुष्टात आला आहे. तेथील…

32 कारखान्यांचे गाळप अजूनही सुरूच

sugar factory

औरंगाबाद : राज्यात अद्यापही 15 लाख टनांच्यावर उसाचे गाळप बाकी आहे. . मराठवाडा, सोलापूर, उस्मानाबाद यासह अन्य भागात उसाच्या तोडी सुरू आहेत. (Sugar Factory) यातील मराठवाड्यात उसाच्या तोडीना वेग आल्याने जवळजवळ 50 टक्के कारखान्यांचा गाळप हंगाप संपुष्टात आला आहे. तेथील…

वैद्यनाथने माझ्या ऊसाचे पैसे सुद्धा दिले नाही : धनंजय मुंडे

बीड : शेतकऱ्यांनी ऊस लावला, ऊस वाढला, मग अतिरिक्त झाला. मग करायचं काय? असा प्रश्न उपस्थित झाला. आपल्या भागातील वैद्यनाथ साखर कारखाना व्यवस्थित चालवू शकत नाहीत. शेतकऱ्यांच्या ऊसाचा प्रश्न उपस्थित होणार म्हणून मी अंबाजोगाईचा आंबा साखर कारखाना भाडे तत्वावर घेतला.…

बंद साखर कारखाने सुरू करण्यासाठी धोरणात्मक निर्णय, शरद पवार यांची ग्वाही

येत्या काही दिवसांत राज्याचे सहकार मंत्री, कामगार मंत्री, कामगार संघटकांचे प्रतिनिधी व संबंधितांची बैठक घेऊन राज्यातील बंद पडलेले सहकारी साखर कारखाने चालू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेऊ, असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला. दरम्यान, या वर्षी उत्तर…

निर्यात बंदीचा निर्णय शेतकऱ्यांसाठी हानीकारक : शरद पवार

Sharad Pawar

अहमदनगर: सध्याच्या काळात साखरेचे प्रचंड उत्पादन झाले आहे. ही शेतकऱ्यांसाठी मोठी संधी होती. मात्र सध्याच्या केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली. सरकारचे हे धोरण देशातील शेतकऱ्यांच्या हिताचे नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार…

निर्यात बंदीचा निर्णय शेतकऱ्यांसाठी हानीकारक : शरद पवार

Sharad Pawar

अहमदनगर: सध्याच्या काळात साखरेचे प्रचंड उत्पादन झाले आहे. ही शेतकऱ्यांसाठी मोठी संधी होती. मात्र सध्याच्या केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली. सरकारचे हे धोरण देशातील शेतकऱ्यांच्या हिताचे नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार…

Select Language »