ब्लॉग

नाना तथा जगन्नाथ शंकरशेट

Jagannath Shankarseth

आज मंगळवार, फेब्रुवारी १०, २०२६ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर माघ २१, शके १९४७सूर्योदय : ०७:०९ सूर्यास्त : १८:३६चंद्रोदय : ०२:१०, फेब्रुवारी ११ चंद्रास्त : १२:२५शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूउत्तरायणऋतु : शिशिरचंद्र माह :…

शेतकरी आत्महत्यांचे मुख्य कारण ‘आयात-निर्यात’ धोरण!

Satish Deshmukh Article on farmers suicides

भारत हा भौगोलिकदृष्ट्या, अमाप भूसंपदा व हवामान अनुकूल कृषिप्रधान देश आहे. दुसर्‍या देशांवर सत्ता गाजवण्याचे अनेक मार्ग आहेत. साम्राज्यवाद ही एक व्यापक संकल्पना आहे, ज्यामध्ये एक शक्तिशाली राष्ट्र इतर राष्ट्रांवर युद्ध सामुग्रीच्या जोरावर, आर्थिक ताकदीच्या, आधुनिक तंत्रज्ञानाने आपले राजकीय, आर्थिक,…

साखरेची ICUMSA- ग्रेड

Mangesh Titkare Article

ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगाचा इतिहास, त्यासमोरील आव्हाने, दीर्घकालीन आणि लघुकालीन उपाययोजना, उद्योगाच्या अपेक्षा इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी सहकार विकास महामंडळाचे एमडी, माजी साखर सहसंचालक, अभ्यासू अधिकारी आणि…

साखर कारखान्यांसाठी ‘नारायण मेघाजी लोखंडे’ पुरस्कार

sugar industry new rules

सुधारित निकषांसह अर्ज प्रक्रिया सुरू मुंबई: महाराष्ट्र शासनाने औद्योगिक सुरक्षा, आरोग्य आणि कामगार कल्याण क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करण्यासाठी ‘नारायण मेघाजी लोखंडे व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य‘ पुरस्काराचे निकष सुधारित केले आहेत. या पुरस्कारासाठी इच्छुक कारखान्यांना २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत आपले अर्ज सादर करता येणार असल्याची…

ऊस वजन काट्यातील हेराफेरीला लगाम!

४ साखर कारखान्यांची प्रशासनाकडून अचानक तपासणी बीड : साखर कारखान्यांवर उसाच्या वजनात तफावत आढळत असल्याच्या तक्रारींनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे. बीड जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या वजनकाट्यांची वैधमापन शास्त्रविभागातर्फे (Weights & Measures Department) कसून तपासणी सुरू करण्यात आली असून, आतापर्यंत चार मोठ्या कारखान्यांची पडताळणी…

ट्रकची ऊसट्रॉलीला जोरदार धडक; दोन जण गंभीर

सातारा : सातारा शहरातील पोवई नाका येथे पुणे-बंगळूर महामार्गावर नुकताच भीषण अपघात झाला. उसाने भरलेल्या ट्रॉलीला पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली, ज्यामध्ये दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. साताऱ्याकडून कोल्हापूरच्या दिशेने जाणारी उसाची ट्रॉली पोवई नाक्याजवळ असताना, पाठीमागून येणाऱ्या ट्रकने तिला पाठीमागून धडक दिली.…

बाबा आमटे

baba amte

आज सोमवार, फेब्रुवारी ९, २०२६ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर माघ २०, शके १९४७सूर्योदय : ०७:१० सूर्यास्त : १८:३६चंद्रोदय : ०१:१६, फेब्रुवारी १० चंद्रास्त : ११:४४शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूउत्तरायणऋतु : शिशिरचंद्र माह :…

|| यंत्र अभियंता ||

Aher Poem

यंत्र अभियंता ही आमची ओळख |हातोड्यानेच करितो आम्ही पारख||स्लाईड रूल, ड्राफ्टर आमची शान|वर्कशॉपला देतो वेगळाच मान||१|| ड्राॅईंगवर करून जीवापाड प्रेम|चाले डिझाइनवर सगळा गेम||अभियंता देईन यंत्र उभारून |क्वालिटी हेच ग्राहकाचे समाधान||२|| डोकं वापरून लावतो हे लाॅजिक|ऑटोमेशन हेच आमचं मॅजिक||घेतो पाच रुपये…

सूर्यदत्त जीवनगौरव पुरस्काराने शेखर गायकवाड यांचा सन्मान

Shekhar Gaikwad award

पुणे : भारतीय प्रशासन सेवेतील निवृत्त सनदी अधिकारी आणि सध्याचे ‘यशदा’चे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांचा सूर्यदत्त राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्काराने नुकताच हृद्य सन्मान करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश उदय लळीत, आचार्य लोकेश मुनी इ. मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान…

उत्पादन वाढलं, साखर झाली कडू!

Sugar Production

साखर उद्योगाला उद्योगाचा दर्जा असला, तरी त्याला त्याच्या उत्पादनाची किंमत ठरवण्याचा अधिकार नाही. सरकारी हस्तक्षेप सारखा वाढत असतो. आयात-निर्यातीवरही सरकारची बंधनं आहेत. मळी आणि उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीवरही बंधनं. पाय बांधून स्पर्धेत भाग घ्यायला सांगितलं, तर यश कसं मिळणार, याचं…

पुण्यात ‘कॉम्प्रेस्ड बायोगॅस परिषद २०२६’; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची उपस्थिती

Indian Federation of Green Energy

पुणे : भारताच्या हरित ऊर्जा क्रांतीला नवी दिशा देण्यासाठी इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी (IFGE) तर्फे ६ ते ८ मार्च २०२६ दरम्यान पुण्यातील यशदा (YASHADA) येथे “कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) परिषद २०२६” भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला केंद्रीय…

कारखान्यांची घडी कशी विस्कटली?

Bhaskar Ghule Column

साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकर्यांचे जीवनमान उंचावले या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही क्षण आले. कारखाना बोलू लागला, तर तो काय सांगेल? त्याच…

Select Language »