Category Farmers’ Corner

साखर कारखान्यांना एनसीडीसी मार्फत कर्जासाठी असे आहेत नवे नियम

Maha Govt new Rules

पुणे: साखर कारखान्यांकडील कर्जे बुडू नयेत म्हणून, महाराष्ट्र शासनाने आता कठोर भूमिका घेतली असून, साखर कारखान्यांच्या कर्ज धोरणात मोठे बदल जाहीर केले आहेत. यापुढे कोणत्याही थकबाकीदार कारखान्यास तसेच संचालक मंडळाच्या व्यक्तिगत हमीशिवाय शासनाची हमी असलेले कर्ज मिळणार नाही, असा महत्त्वपूर्ण…

आणखी ९ कारखान्यांनी थकबाकी भरली, तरीही ६९७ कोटींची FRP बाकी

Sugarcane FRP

८३ कारखान्यांनी शेतकऱ्यांना पूर्ण पैसे दिले नाहीत; २० कारखान्यांवर ‘आरआरसी’ची कारवाई पुणे: राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी समोर आली असून, साखर कारखान्यांनी गाळप केलेल्या उसाचे पैसे पूर्णपणे अदा केलेले नाहीत. महाराष्ट्र राज्य साखर आयुक्तालयाने ३१ मे २०२५ पर्यंतच्या आकडेवारीसह…

रेपो दर कपात : साखर कारखान्यांची कोट्यवधीची बचत शक्य

RBI article by Kakirde Nandkumar

–श्री. पी. जी. मेढे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रेपो दरात ०.५% कपात करत तो ६.००% वरून ५.५०% केला आहे. आर्थिक प्रवाह वाढवण्यासाठी आणि उद्योगांवरील व्याजाचा भार कमी करण्यासाठी हा निर्णय योग्य वेळी घेतलेला आहे. विशेषतः महाराष्ट्रासारख्या राज्यांतील सहकारी…

ऊसावर आधारित भारतातील पहिले बायोप्लास्टिक संयंत्र

BioPlastic Balrampur BioYug

बलरामपूर बायोयुग (Balrampur Bioyug) हे भारतातील पहिले पीएलए (Polylactic Acid) बायोप्लास्टिक्स ब्रँड आणि पूर्णतः एकात्मिक (fully integrated) पीएलए बायोप्लास्टिक संयंत्र आहे. या उपक्रमाचा उद्देश ऊसापासून मिळवलेल्या साखरेचे रूपांतर बायो-प्लास्टिकमध्ये करणे हा आहे. या कल्पनेची सुरुवात एका प्रश्नातून झाली: जर प्लास्टिकचे…

या कारखान्यांनी दिली FRP पेक्षा अधिक रक्कम

More than FRP amt

पुणे : शेतकऱ्यांना देय असलेल्या एफआरपीची बिले कशी द्यायची, असा प्रश्न काही साखर कारखान्यांना सतावत असताना, राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी एफआरपीपेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे. एकंदरित १०८ साखर कारखान्यांनी देय एफआरपीच्या शंभर टक्के किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम अदा केली…

ग्रीन एनर्जी फंड स्थापन करा : IFGE ची सूचना

IFGE Delhi meeting

दिल्ली येथे पंतप्रधानांच्या सल्लागारांसोबत विविध विषयांवर बैठक नवी दिल्ली : इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी (आयएफजीई) ने पंतप्रधानांचे सल्लागार तरुण कपूर यांच्याशी उद्योगाला भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा केली. ग्रीन एनर्जी इकोसिस्टममधील नवोन्मेषी स्टार्टअप्सना समर्थन देण्यासाठी समर्पित ग्रीन एनर्जी फंड स्थापन…

साखर बाजारपेठ स्थिर राहण्याचा महासंघाचा अंदाज

NFCSF Meeting with Govt

नवी दिल्ली – सध्या भारतीय साखर बाजारपेठ स्थिर असून, आगामी काळातही दरात स्थिरता राहण्याची अपेक्षा आहे, असे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाने (NFCSF) जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे. इथेनॉल मिश्रण कार्यक्रम (EBP) च्या माध्यमातून साखर उद्योगाचे पुनरुज्जीवन होत असले…

डॉ. तनपुरे कारखान्यावर जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय

Tanpure Sugar Election

२१ पैकी २१ जागांवर वर्चस्व अहिल्यानगर : अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या, राहुरी तालुक्यातील डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना निवडणूकीत जनसेवा मंडळाचा मोठा विजय झाला आहे. सर्व २१ जागांवर पॅनलचे उमेदवार विजयी झाले असून, युवा नेते हर्ष तनपुरे यांच्या राजकीय…

धाडसी परिवर्तनाची वेळ सुरू झाली आहे

P G Medhe

हवामानाची निकड, संसाधनांची कमतरता आणि ग्रामीण आर्थिक संकटाच्या काळात, भारताचा साखर उद्योग एका परिवर्तनकारी प्रगतीच्या उंबरठ्यावर उभा आहे. साखर उत्पादक क्षेत्र म्हणून त्याच्या पारंपरिक ओळखीपलीकडे जाऊन, तो आता स्वच्छ ऊर्जा, ग्रामीण विकास आणि राष्ट्रीय ऊर्जा सुरक्षेमध्ये एक महत्त्वाचा भागीदार बनू…

उसासाठी AI : खालील मुद्दे गांभीर्याने विचारात घ्या…

Article by P G Medhe

कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI चा ऊस शेतीसाठी वापराबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. बारामती येथील ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टने यासाठी पुढाकार घेतला असून, बारामतीतमध्ये नव्या ऊस पद्धतीचे यशस्वी प्रयोग केले आहेत. कृषी क्षेत्रात अनेक वर्षांपासून काम करणारे सतीश देशमुख यांनी या…

Select Language »