Category Farmers’ Corner

साखर कारखाने वर्षभर चालायला हवेत – डॉ. यशवंत कुलकर्णी

Dr. Yashwant Kulkarni

सोलापूर – जिल्ह्यातील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सह. साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी जागतिक आणि देशांतर्गत साखर बाजारातील स्थिती, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी, आणि साखर उद्योगासमोरील आव्हानांवर सविस्तर प्रकाश टाकला आहे. जागतिक बाजारपेठेत साखरेचे दर उच्च असतानाही,…

इथेनॉल: भारतीय साखर उद्योगासाठी संजीवनी आणि भविष्याची दिशा

Dilip Patil's article for SugarToday

भारतीय साखर उद्योग अनेक दशकांपासून एका दुष्टचक्रात अडकला होता: ऊसाचे विक्रमी उत्पादन, त्यामुळे होणारा साखरेचा अतिरिक्त साठा, दरांची घसरण आणि परिणामी शेतकऱ्यांची थकलेली देणी. या चक्रामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसत होता आणि शेतकरी, सहकारी संस्थांपासून ते बँकांपर्यंत संपूर्ण पुरवठा…

साखरेचा वापर दहा टक्क्यांनी वाढला : इस्माचा (ISMA) अभ्यास

Sugary Foods

नवी दिल्ली – इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ISMA) ने केलेल्या एका ताज्या अभ्यासानुसार, भारतात गेल्या पाच वर्षांत संस्थात्मक साखर वापरात तब्बल १०% वाढ झाली आहे. शीतपेये, मिठाई, बेकरी, बिस्किटे, दुग्धजन्य पदार्थ आणि इतर प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये होणारा साखरेचा…

DSTA(I) चे वार्षिक पुरस्कार जाहीर

DSTA awards 2025

राजारामबापू कारखाना, वेंकटेश शुगर, नॅचरल शुगरचा होणार सन्मान पुणे : साखर उद्योग तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची संस्था दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्‌स असोसिएशन (इंडिया) चे (DSTAI) वार्षिक पुरस्कार जाहीर झाले असून, येत्या २२ सप्टेंबर रोजी पुण्यात मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कारांचे वितरण होणार आहे.…

गडकरींभोवतीच्या इथेनॉल वादाचे इंगित काय?

Analysis of allegations on Nitin Gadkari because of Ethanol Blending Program by Bhaga Warkhede

–भागा वरखडे ………….. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात नितीन गडकरी हे असे एक मंत्री आहेत, की ज्यांच्याकडे नवनव्या संकल्पना असतात आणि  झोकून देऊन त्या ते राबवतात. गडकरी भाजपचे असले, तरी त्यांच्या कामामुळे ते सर्वंच पक्षात लोकप्रिय आहेत. गेल्या अडीच दशकांपूर्वी…

इथेनॉल मिश्रित पेट्रोलला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

SUPREME COURT

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने २० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या (EBP-20) राष्ट्रव्यापी अंमलबजावणीला आव्हान देणारी जनहित याचिका (PIL) सोमवारी फेटाळून लावली आहे. वकील अक्षय मल्होत्रा यांनी दाखल केलेल्या याचिकेत असा आरोप करण्यात आला होता की, लाखो वाहनचालकांना त्यांच्या वाहनांसाठी डिझाइन…

कर्जाचा हप्ता थकल्यास संचालकांचीही मालमत्ता जप्त होणार

NCDC

मुंबई : राज्य सरकारने राज्यातील सहकारी साखर कारखान्यांसाठी एक महत्त्वाचे धोरण जाहीर केले आहे. आता कोणत्याही सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ फक्त एका हप्त्याची कर्जाची थकबाकी झाल्यास बरखास्त केले जाणार आहे. साखर कारखान्यांच्या वाढत्या अनुत्पादक कर्जाला (NPA) आळा घालण्यासाठी सरकारने…

आरआरसी इफेक्ट : माजी मंत्र्यांच्या कारखान्याने घाईने भरली थकबाकी

Siddharam Salimath IAS

१६ कारखान्यांनी भरली थकबाकी, अद्याप ११७ कोटींहून अधिक थकबाकी शिल्लक! पुणे: महाराष्ट्र राज्य साखर आयुक्तालयाने ३१ जुलै २०२५ पर्यंतच्या आकडेवारीवर आधारित एक महत्त्वपूर्ण अहवाल प्रसिद्ध केला आहे, ज्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या एफआरपी (Fair and Remunerative Price) थकबाकीसाठी महसूल वसुली प्रमाणपत्र…

६४ कारखान्यांकडे ३८७ कोटींची एफआरपी थकबाकी

FRP of sugarcane

पुणे: महाराष्ट्र राज्य साखर आयुक्तालयाने ३१ जुलै २०२५ पर्यंतच्या आकडेवारीवर आधारित प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, शेतकऱ्यांची एकूण ३८७ कोटी रुपयांची एफआरपी थकबाकी असून, ६४ साखर कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांचे संपूर्ण पैसे दिलेले नाहीत. एकूण एफआरपी थकबाकी आणि थकबाकीदार कारखाने: साखर आयुक्तालयाच्या अहवालानुसार,…

बेंगळुरूत २० ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांचा विधानसौधला महाघेराव

Karnataka Vidhan Soudha

ऊसाच्या थकीत ₹९५० कोटी व वाढीव एफआरपीची मागणी बेंगळुरू : कर्नाटकात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे. कर्नाटकातील शेतकरी संघटनांनी येत्या २० ऑगस्ट रोजी बेंगळुरूतील विधानसौधला (विधानसभा) घेराव घालण्याची घोषणा केली असून, थकीत ऊस…

Select Language »