‘राजाराम’ची निवडणूक जाहीर, २३ एप्रिलला मतदान, २५ ला निकाल

कोल्हापूर – संपूर्ण साखर क्षत्राचे लक्ष लागलेल्या कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचा निवडणुकीची घोषणा अखेर झाली. नव्या संचालक मंडळासाठी २३ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यासाठी २० मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. मतमोजणी २५ एप्रिलला असेल.…











