आयकराचे धोरण बदलल्याने शेतकऱ्यांना दिलासा : फडणवीस

पुणे : केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या पुढाकारामुळे आयकराचे धोरण बदलले आणि त्यामुळे साखर कारखान्यांसह ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित पिंपरी येथील कार्यक्रमात ते म्हणाले, केंद्राच्या…












