Category Headlines

imp happenings to be treated as headlines

भारतीय साखरेचा पाकिस्तानात गोडवा! सरकारकडून कौतुक

sugar PRODUCTION

नवी दिल्ली – जगात दबदबा असलेल्या भारतीय साखर उद्योगाने पाकिस्तानातही ‘गोडवा’ पेरला आहे. त्याबद्दल तेथील सरकार भारताचे कौतुक करत आहे. पाकिस्तान भारताकडून सातत्याने साखर खरेदी करत आहे. त्याचे म्हणणे आहे की, पाकिस्तानच्या तुलनेत भारतात साखरेची किंमत कमी आहे. वाणिज्य मंत्री…

Sugar Industry at a Critical Juncture

Dilip Patil Article

–Dilip Patil The sugar industry is facing an unprecedented financial crisis, as a severe shortage of working capital, increased production costs, forecasts of a good sugarcane crop in the next season, and stable prices for manufactured goods have jeopardized the…

ऊस उत्पादकांना दिलासा! आता मिळणार एकरकमी ‘एफआरपी’

sugarcane FRP

मुंबई: एकरकमी  ‘एफआरपी’ मिळण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.  उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली, त्यात हा निकाल देण्यात आला. एकरकमी ‘एफआरपी’चा कायदा पूर्ववत व्हावा, यासाठी दाखल याचिकेवर निकाल देत…

‘विघ्नहर’वर पुन्हा शेरकरांचेच वर्चस्व

Satyasheel dada Sherkar

पुणे  : देशभर नावलौकिक असलेल्या, जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत पुन्हा सत्यशीलदादा शेरकर यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले. त्यांच्या शिवनेर पॅनेलच्या तब्बल १७ जागा बिनविरोध आल्यानंतर, उर्वरित चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीत स्वत: शेरकर याच्यासह चारही उमेदवार…

गाळप हंगाम ८३ दिवसांवर ; कमी उत्पादनामुळे कारखाने अडचणीत

sugarcane Crushing season

पुणे : यंदा सरासरी गाळप हंगामाचा कालावधी ८३ दिवसांवर आल्याने त्याचा विपरीत आर्थिक परिणाम सर्व कारखान्यांसाठी चिंतादायक आहे. राज्यातील २०० साखर कारखान्यांचा गाळप हंगाम हा सरासरी १४० ते १५० दिवस चालला, तरच अर्थकारण टिकणारे राहते. सुमारे ८० लाख टनांइतक्याच कमी…

ऊस शेतीसाठी AI, बारामतीच्या परिषदेला प्रचंड प्रतिसाद

Baramati Sugarcane AI Conference

पुणे : साखर उद्योग टिकवायचा असेल, तर ऊसाचे उत्पादन वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिएल इंटेलिजन्स : एआय) वापर क्रांतिकारी ठरणार आहे. त्याचा महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अंगीकार करावा, असा आग्रह तज्ज्ञ वक्ते आणि मान्यवर…

इथेनॉलमुळे 557 लाख टन CO₂ उत्सर्जन घटले

sugarcane to ethanol

नवी दिल्ली: भारताने कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व लक्षणीयरीत्या कमी केले असून, शून्य कार्बन उत्सर्जनाच्या (Net-Zero Emission) उद्दिष्टाच्या दिशेने प्रगती केली आहे. इंधनात इथेनॉल मिश्रण (EBP) केल्यामुळे ५५७ लाख मेट्रिक टन CO₂ उत्सर्जन कमी झाले आहे, अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि…

नवीन निर्यात करार करण्यास कारखाने अनिच्छुक

sugar export

सहा लाख मेट्रिक टन साखर निर्यातीचे करार नवी दिल्ली : भारतीय साखर कारखान्यांनी २०२४/२५ विपणन वर्षाच्या (मार्च-सेप्टेंबर) अखेरीस ६,००,००० मेट्रिक टन साखर निर्यात करण्याचे करार केले आहेत. मात्र, स्थानिक बाजारात साखरेच्या वाढत्या किमतीमुळे नवीन निर्यात करार करण्यास कारखाने सध्या अनिच्छुक…

गाळप, उत्पादन, उताराही घटला; राज्यातील १४५ कारखान्यांचा हंगाम संपला!

Sugarcane Crushing

पुणे :  राज्यातील ऊस गळीत हंगाम समाप्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे.  २०० पैकी तब्बल 145 सहकारी, खासगी कारखान्यांनी आपला गळीत हंगाम आटोपला आहे. गतहंगामाच्या तुलनेत यंदा 84 कारखान्यांनी उसाअभावी लवकरच हंगाम संपविला आहे. तसेच गतहंगामाच्या तुलनेमध्ये गाळप, साखर उत्पादन आणि साखर…

ऊसतोडणी मशिनमालक आक्रमक; अन्यथा मंत्रालयाला घेराव घालणार!

Raghunath Patil warning

पुणेः महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी मशिनमालक संघटने आपल्या विविध प्रमुख मागण्यांसाठी साखर आयुक्त कार्यालयासमोर सोमवारी आंदोलन करण्यात आले. संबधित मागण्या पूर्ण नाही झाल्या तर राज्यातील तेराशे मशिनमालक मशिनसह साखर संकुल आणि मंत्रालयाला १० एप्रिलपासून घेराव घालतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.…

Select Language »